Marathi Biodata Maker

मुंबई विद्यापीठाचा निकालाचा घोळ कायम

Webdunia
शनिवार, 12 ऑगस्ट 2017 (11:34 IST)

मुंबई विद्यापीठाच्या लागलेल्या निकालात  विद्यापीठाने फक्त उत्तरपत्रिकांच्या पुरवणी तपासूनच विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर केल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या मूळ उत्तरपत्रिका वगळून केवळ पुरवणी तपासून तेच गुण त्यांना दिल्याची तक्रार अनेक महाविद्यालयांनीच विद्यापीठाकडे केली आहे. परिणामी अनेक विद्यार्थ्यांना केवळ 15 ते 20 गुण मिळाल्याने त्यांच्या नावापुढे नापास शेरा पडला आहे.

हुशार विद्यार्थ्यांना इतके कमी गुण कसे असा प्रश्न पडल्याने, निकाल त्यांना देण्याऐवजी महाविद्यालयांनीच विद्यापीठात धाव घेतली आहे.  काही विद्यार्थ्यांच्या मुख्य उत्तरपत्रिकाच तपासल्याचं समोर आलं. निकाल लावण्यासाठी घाईघाईने केलेल्या कामाचा फटका विद्यार्थ्यांना बसला आहे. याबाबत लक्ष घालण्याची मागणी कॉलेज प्राचार्यांनी विद्यापीठाकडे केली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

'शिवाजी कोण होता?' या पुस्तकावरून आमदार संजय गायकवाड संतापले; प्रकाशकाला शिवीगाळ, ऑडिओ क्लिप व्हायरल

LIVE: बारामती विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठीचे मतदान आज सुरळीतपणे सुरू आहे

२००६ मालेगाव स्फोट प्रकरण: मुंबई उच्च न्यायालयाने ४ जणांना दोषमुक्त केले

Government employees' strike महाराष्ट्रातील शासकीय कर्मचाऱ्यांचा संप दुसऱ्या दिवशीही सुरू; सरकारने संघटनांसोबत चर्चेची तयारी सुरू केली

MI vs CSK: महेंद्रसिंग धोनी मुंबईविरुद्धच्या सामन्यासाठी परतणार? काय म्हणाले प्रशिक्षक

पुढील लेख
Show comments