Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नागपूर : कालव्यात आंघोळीसाठी गेलेले चार विद्यार्थी वाहून गेले

Webdunia
मंगळवार, 15 ऑक्टोबर 2024 (09:23 IST)
रामटेकजवळील पेंच नदीच्या कालव्यात सोमवारी चार विद्यार्थी वाहून गेल्याचे घटना महाराष्ट्रातील नागपूर घडली आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार राज्य आपत्ती दलाने मनदीप पाटील वय 17, मयंक मेश्राम वय 14, अनंत साबेर वय 13 आणि मयूर बागरे वय 15 यांचा शोध सुरू केला आहे. तसेच नुकतेच नदीतून पाणी सोडण्यात आल्याने कालव्यातील पाण्याचा प्रवाह वाढल्याने ते वाहून गेल्याचे पोलीस अधिकारींनी सांगितले.  
 
तसेच अंधारामुळे शोध मोहीम तूर्तास पुढे ढकलण्यात आली होती. मंगळवारी पुन्हा शोधमोहीम सुरू होणार आहे. सर्व विद्यार्थी रामटेक येथील इंदिरा गांधी विद्या मंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी असल्याचे सांगण्यात येत आहे.

Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

रावणाच्या मृत्यूचे हे कारण तुम्हाला आश्चर्यचकित करेल

विजयादशमीच्या दिवशी आपट्याची पाने का वाटतात?

प्रत्येक समस्यांचे निराकरण : नवरात्रीत विड्याच्या पानांनी करा हे 5 चमत्कारी उपाय

Fatty Liver Natural Treatment या 5 आयुर्वेदिक औषधी फॅटी लिव्हरसाठी रामबाण उपाय

लव्ह मॅरेज की अरेंज्ड मॅरेज काय योग्य आहे? जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू

मुंबईत 3 आंतरराष्ट्रीय विमानांना बॉम्बस्फोटाची धमकी, विमान इमर्जन्सी लँडिंग केले

मुंबईत दुचाकीस्वाराला बेदम मारहाण केल्याने मृत्यू

11 अत्यावश्यक औषधांच्या किमती वाढतील, NPPA ने सांगितले

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील फरार आरोपी शिवकुमार गौतम याच्याबाबत खुलासा

पुढील लेख
Show comments