Dharma Sangrah

भाजपा मुक्त होणार - राणे

Webdunia
शनिवार, 14 जानेवारी 2017 (10:56 IST)
आज निवडणुका झाल्या तर भाजपमुक्त भारत आणि महाराष्ट्र होईल, असा दावा काग्रेसँचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी केला आहे. काँग्रेसमुक्त महाराष्ट्रासाठी युती हवी, असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केलं होतं. मुख्यमंत्र्यांच्या याच वक्तव्याचा नारायण राणे यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की  2014च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसमुक्त देश करण्याची भाषा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती, पण ते काहीही झालेलं नाही. आज निवडणूक झाली तर भाजपची राज्यातली सत्ता जाऊ शकते, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.खादी ग्रामोद्योगाच्या यंदांच्या वर्षीच्या कॅलेंडरवर महात्मा गांधींऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावल्याचाही त्यांनी जोरदार टीका केली आहे.11 लाखांचा सूट घालणार  aआमत्र कधीही  गांधी यांनी  जशी खादी घातली तसे खादी घालत नाही, असा सणसणीत टोला राणे यांनी मारला आहे. त्यांनी भाजपा वर मोठय प्रमाणात टीका केली आहे. 
सर्व पहा

नक्की वाचा

Rangpanchami 2026 Wishes In Marathi रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

इराण-इस्रायल युद्ध: भविष्य मालिका यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरण्याची वेळ आली का?

Women's Day 2026 Speech in Marathi महिला दिन भाषण मराठी

कोपर आणि काळ्या गुडघ्यासाठी घरगुती उपाय

शरीरासाठी एकाच वेळी किती अन्न खावे? अति खाण्याचे 'हे' गंभीर दुष्परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

मुंबई विमानतळाजवळ नमाज पठण करण्याची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली

LIVE: महाराष्ट्र सरकारने राज्यातील बिबटे 'वनतारा' मध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला

भारताचे लक्ष न्यूझीलंडवर पहिल्या टी२० विश्वचषकात विजयावर, जेतेपद पणाला

वसंत मोरे यांच्या अडचणीत वाढ; पुण्यात गुन्हा दाखल

ठाण्यात पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून तरुणावर प्राणघातक हल्ला, आरोपी फरार

पुढील लेख
Show comments