Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सरकार अस्तित्वात असल्याची जाणीवच होत नाही - सचिन अहिर

Webdunia
शनिवार, 2 सप्टेंबर 2017 (09:03 IST)

प्रशासनाकडून धोकादायक इमारतींची पाहणी केली जात नाही. मंत्री कुठे आहेत ते राज्यातील जनतेला माहिती नाही. हे सरकार अस्तित्वात आहे की नाही याची जाणीवच होत नाही अशी संतप्त प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुंबई अध्यक्ष सचिन आहिर यांनी दिली. सकाळी मुंबईच्या पाकमोडिया स्ट्रीटवरील हुसैनीवाला बिल्डिंग पडण्याची दुर्दैवी घटना घडली. सचिन अहिर यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते.

पुढे बोलताना अहिर म्हणाले की भाजपचे सरकार येऊन तीन वर्षे झाली. आतापर्यंत रिपेअर बोर्डाच्या अध्यक्षांची निवड झाली नाही. रिपेअर बोर्डाचे सदस्य निवडले गेले नाही अशा प्रकारचा बेजबाबदारी कारभार सध्याच्या सरकारचा सुरू आहे.

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments