rashifal-2026

देशातील सर्वात मोठी कांदा बाजार पेठ सुरु शेतकरी वर्गाला दिलासा

Webdunia
शनिवार, 19 नोव्हेंबर 2016 (12:28 IST)
येथील बाजार समितीत  कांदा व भुसार शेतीमालाचे लिलाव पुर्ववत सुरू झाल्याने शेतकरी बांधवांनी सुटकेचा निश्वास टाकला अाहे.शहरावरिल शोककळा संपणार असल्याचे चित्र निर्माण होण्याची आशा वाढीस लागली आहे. ९तारखेपासुन सुरू असलेला अनिश्चिततेचे वातावरण निवळण्यास काही अंशी सुरूवात झाल्याचे चित्र निर्माण झाले अाहे.५००व १हजार रुपयाच्या नोटा चलणातुन रद्द करण्याच्या निर्णयामुळे सर्वत्र निर्माण झालेल्या चलन तुटवड्यामुळे बाजार समित्या ओस पडल्याचे दिसत होते.बाजार समित्याकडे व्यापारी मंडळाने चलन तुटवड्याच्या कारणास्तव बाजारात सहभागी होणार नसल्याचे कारणास्तव बाजार समितीचे कामकाज काही काळ प्रभावित झाले होते.मात्र बाजार समिती व्यवस्थापणाने या संकटावा तोडगा काढीत थेट बँक खात्यात किंवा धनादेशाव्दारे माल विक्रीची रक्कम स्विकारण्याचा प्रर्याय दिला.त्यानसार आज शेतकऱ्यांना शेतमाल विक्री नंतर धनादेशाव्दारे रक्कम देण्यात आली.असे असले तरी काही शेतकरी याबाबत काहीशी नाराजी व्यक्त करीत असल्याचे जाणवले .किरकोळ खर्चासाठी  हजार पाचशे रूपयाचे रोख चलन दिले जावे असे काहीशेतमाल विक्री करणाऱ्या शेतकऱ्यानी आपली खंत व्यक्त केली.कारण सर्वच शेतकरी वरखर्चासाठी खिशात पैसे ठेवीत नसल्याचे दुगाव येथील शेतकरी सुनिल सोनवणे यानी सागितले तर अनेकांनी थेट बँक खात्यात मालविक्रीचे पैसे जमा करण्याबद्दल समाधान व्यक्त केले.तर कांदा व्यापारी मनोज जैन यांनी शेतमाल व्यापार करणाऱ्यांना काही विषेश सवलत देण्याबाबत सरकारला विनंती केली आहे.
 
बाजार समितीत मका  कांदा या दोन्ही शेतमालाची आवक मोठ्या प्रमाणात असुन दिपावलीत बाजार समितीचे काकाज काही ठराविक काळासाठी बंद राहतेच  व नंतर लगोलग हजार पाचशेच्या नोटा रद्द प्रकरणामुळे लासलगाव शहरावर शोककळा पसरली होती बाजार समितीच्या कामकाजामुळे शहरातही चहलपहल वाढली असुन दुकाणदारांच्या चेहऱ्यावर रौनक दिसु लागली आहे .
सर्व पहा

नक्की वाचा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

घरात धार्मिक कार्य करतांना कोणती काळजी घ्यावी?

तुमच्या मोबाईल क्रमांकाचा शेवटचा अंक तुमच्यासाठी शुभ आहे का?

Sanskrit Baby Girl Names चैत्र गौरी निमित्त खास! मुलींसाठी गौरी पासून प्रेरित २० नावे अर्थासहित

Delayed Periods २ महिन्यांपासून मासिक पाळी आली नाही? घाबरू नका, स्वयंपाकघरातील हे ५ पदार्थ करतील कमाल

सर्व पहा

नवीन

LIVE: मुंबई आणि पुणे ते नागपूर दरम्यान ८ उन्हाळी विशेष गाड्या धावणार

पंतप्रधान मोदी निराश आहे; संजय राऊत यांनी निशाणा साधला; तुम्हाला शांततेबद्दल जाणून घ्यायचे असेल तर.......

इच्छामरणाची मागणी असलेले हरीश राणा यांचे एम्समध्ये निधन; वेदनादायी श्वासातून मुक्ती

भोंदू बाबा अशोक खरात देशातून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता, मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत गुपिते उघड केली

मुंबईत : भटक्या कुत्र्याच्या चाव्याकडे दुर्लक्ष करणे महागात पडले, चौथीतील विद्यार्थिनीचा वेदनादायक मृत्यू

पुढील लेख
Show comments