Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आदिवासींकडून पाणी फाउंडेशनच्या कामाला विरोध

Webdunia
शुक्रवार, 3 मे 2019 (16:51 IST)
नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातल्या मतेवाडी येथे आदिवासींनी पाणी फाउंडेशनच्या कामाला विरोध करत जारदार हल्ला केला आहे. या हल्ल्यात 10 ते 12 गावकरी जखमी झाले असून, पाणी ८ ते ९ गाड्या जाळल्या असून तसेच जेसीबीची तोड फोड करून चालकांना जबर मारहाण केली आहे. जखमींना चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्या आले आहे. 
 
या घटनेत शुक्रवारी सकाळी 6 वाजताच येथील गावकऱ्यांनी काम सुरू केले. काम सुरू झाले मात्र येथे वास्तव्य करणाऱ्या आदिवासींनी ही जमीन आपण कसत असल्याचे सांगत कामाला विरोध केला. यावेळी आदिवासींनी पाणी फाउंडेशनच्या कामगारांवर गलोल आणि गोफणीने जोरदार हल्ला तरत कामगारांच्या 9 गाड्या जाळल्या. तसेच तेथील जेसीबीची तोड फोड करून दोन जेसीबी चालकांनाही जबर मारहाण केली. आदिवासींच्या हल्ल्यात भाऊराव चव्हाण, जिजाबाई चव्हाण, सुरेखा मते, संतोष मते, सागर कावळे यांच्यासह इतर कामगार जखमी झाले आहेत. तर जेसीबी चालक मोंटू प्रमाद आणि मुन्ना शहा हे दोघे गंभीर जखमी आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ram Navami 2025 Recipe घरीच तयार करा आम्रखंड

प्रभू श्रीराम यांच्या जन्माचे ५ खरे पुरावे

बेडरूममधील या 3 चुकांमळे तुमचे वैवाहिक जीवन बिघडेल

कांदा खाल्ल्यानंतर तोंडाला दुर्गंधी येत असेल तर हे 10 सोपे उपाय करून पहा

बटाटे वाफवतांना कुकर काळे पडते? या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

तुर्कीमध्ये अडकलेले व्हर्जिन अटलांटिकचे विमान 2 दिवसांनी मुंबईत पोहोचले, प्रवाशांनाही एअरलाईनवर आरोप केले

मुंबई: जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर वेगवान डंपरने पादचाऱ्याला चिरडले, चालकाला अटक

पंजाब आणि राजस्थान यांच्यातील सामन्यात यशस्वी जयस्वालच्या फॉर्मवर लक्ष ठेवले जाईल

आयपीएल फायनलपूर्वी नीरज चोप्रा या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत परतणार

दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष यून सुक-योल यांना पदावरून काढून टाकण्यात आले

पुढील लेख
Show comments