Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

युती ही एकमेकांना पाडण्यासाठी झाली : प्रकाश आंबेडकर

Webdunia
‘शिवसेना-भाजपची युती ही एकमेकांना पाडण्यासाठी झाली आहे’ अशी प्रतिक्रिया बहुजन वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी  दिली आहे.

एका कार्यक्रमात बोलताना आंबेडकर म्हणाले, की ‘ज्यांच्या जागा जास्त मुख्यमंत्री त्याचाच असं यांचं सूत्र आहे. त्यामुळे आपला मुख्यमंत्री करण्यासाठी ‘त्यांचे’ पाडा असे धोरण राबवले जाणार आहे.‘ दरम्यान, काँग्रेस आणि बहुजन वंचित आघाडीच्या युतीबाबत पत्रकारांनी विचारणा केली असता, त्याबाबत २३ फेब्रुवारीला बोलणार असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. त्यामुळे ही युती होणार की नाही हे अद्याप गुलदस्त्यात राहिलं आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments