Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राष्ट्रपतींमुळे आयुष्यात काय फरक पडतो : राज ठाकरे

Webdunia
राष्ट्रपती म्हणजे फक्त एक रबर स्टॅम्प असल्याचं वादग्रस्त वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. ''राष्ट्रपती म्हणजे फक्त एक रबर स्टॅम्प असून त्यांचा देशाला कधीच फायदा झालेला नाही'', असं राज ठाकरे बोलले आहेत. राष्ट्रपती निवडीबाबत विचारलं असता राज ठाकरेंनी हे वक्तव्य केलं आहे. 
 
''याकूब मेमनला देण्यात आलेली फाशी एवढा एकच विषय मला आठवतो. अन्यथा राष्ट्रपतींचा तुमच्या आमच्या आयुष्यात काय फरक पडतो. राष्ट्रपतींनी त्यांची भूमिका म्हणून कधी बजावली आहे का ?  इतके विषय या देशात आहेत. केंद्र आणि राज्य सरकारकडून जी दडपशाही सुरु आहे, त्याबद्दल देशातील इतके नागरिक त्यांना मेल, पत्र पाठवतात. त्यांना कुठची उत्तरं मिळतात ?.  पुर्वींपासून जो शब्द वापरला जातो त्याप्रमाणे राष्ट्रपती म्हणजे रबर स्टॅम्पच आहे. ज्याचं सरकार त्याचा रबर स्टॅम्प म्हणजेच राष्ट्रपती'', असं राज ठाकरे बोलले आहेत. 

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments