suvichar

राष्ट्रपतींमुळे आयुष्यात काय फरक पडतो : राज ठाकरे

Webdunia
राष्ट्रपती म्हणजे फक्त एक रबर स्टॅम्प असल्याचं वादग्रस्त वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. ''राष्ट्रपती म्हणजे फक्त एक रबर स्टॅम्प असून त्यांचा देशाला कधीच फायदा झालेला नाही'', असं राज ठाकरे बोलले आहेत. राष्ट्रपती निवडीबाबत विचारलं असता राज ठाकरेंनी हे वक्तव्य केलं आहे. 
 
''याकूब मेमनला देण्यात आलेली फाशी एवढा एकच विषय मला आठवतो. अन्यथा राष्ट्रपतींचा तुमच्या आमच्या आयुष्यात काय फरक पडतो. राष्ट्रपतींनी त्यांची भूमिका म्हणून कधी बजावली आहे का ?  इतके विषय या देशात आहेत. केंद्र आणि राज्य सरकारकडून जी दडपशाही सुरु आहे, त्याबद्दल देशातील इतके नागरिक त्यांना मेल, पत्र पाठवतात. त्यांना कुठची उत्तरं मिळतात ?.  पुर्वींपासून जो शब्द वापरला जातो त्याप्रमाणे राष्ट्रपती म्हणजे रबर स्टॅम्पच आहे. ज्याचं सरकार त्याचा रबर स्टॅम्प म्हणजेच राष्ट्रपती'', असं राज ठाकरे बोलले आहेत. 
सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मास कधीपर्यंत असेल? या पवित्र महिन्यात या ५ शुभ गोष्टी केल्यास तुमचे भाग्य उजळेल

देवाला अर्पण केलेल्या वस्तूंचा पुनर्वापर करता येतो का? जाणून घ्या शास्त्रानुसार याचे नियम

Career in BSc in Respiratory Therapy : बीएससी इन रेस्पिरेटरी थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

त्वचेसाठी तुरटीचे हे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

महागड्या स्प्रेपेक्षा घरगुती उपाय जास्त प्रभावी; आरसे स्वच्छ करण्याची योग्य आणि सोपी पद्धत येथे पहा

सर्व पहा

नवीन

दिव्यांगांसाठीच्या शिष्यवृत्तीत वाढ, फडणवीस मंत्रिमंडळाने १२ वर्षांपासूनच्या मागणीवर मोठा निर्णय घेतला

LSG vs DC: दिल्लीने लखनौवर विजय मिळवून दमदार सुरुवात केली

LIVE: महाराष्ट्रात कांद्याच्या दरात झालेल्या मोठ्या घसरणीमुळे शेतकरी अडचणीत आले

"तुम्ही खूप सुंदर आहात, तुमची मुलगीही सुंदरच असेल तिला माझ्याकडे पाठवा, एएसआय निलंबित; अकोला मधील घटना

महाराष्ट्रात पडताळणीनंतर ६८ लाख लाडकी बहीण खाती बंद करण्यात आली; पात्र व्यक्तींना मिळालेली रक्कम काढली जाणार नाही

पुढील लेख
Show comments