Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाराष्ट्रात जोरदार पाऊस; कोल्हापूर येथे महापूर स्थिती

Webdunia
शनिवार, 22 जुलै 2017 (14:20 IST)

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाने आपला जोर कायम ठेवला असून, अनेक ठिकाणी पूर स्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूरला तर इतका पाऊस झाला आहे की सर्व वाहतूक बंद झाली असून महापूर स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने कारवाई करत कोल्हापूर-रत्नागिरी राज्यमार्ग बंद करण्यात आला आहे.सावित्री पुलाच्या पार्श्वभूमीवर ऐतिहासिक ब्रिटीशकालीन पूल वाहतुकीसाठी बंद केला आहे.तर पंचगंगा नदी ही धोक्याच्या पातळी जवळ पोहचली आहे.मुंबई आणि उपनगरांमध्ये पाऊस सुरु आहे.यामध्ये  मुलुंड, भांडूप, पवई, घाटकोपर, अंधेरी, मालाड आणि गोरेगाव परिसरात तर ठाणे, कल्याण आणि डोंबिवली परिसरात सुद्धा जोरदार पाऊस सुरु आहे. 

नाशिकला गेल्या २४ तासापासून पाऊस सुरु असून अनेक धरणे भरत आली आहेत.त्यामुळे गंगापूर, दारणा आणि नांदूरमध्यमेश्वर या ठिकाणहून पाणी विसर्ग सुरु आहे. कोकणात सुद्धा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. गरज नसल्यास बाहेर पडू नका असे प्रशासनाने सांगितले असून सुरक्षित स्थळी राहावे अशी विनंती नागरिकांना केली आहे. येत्या ४८ तासात असून जोरदार पावसाची शक्यता आहे असे हवामान खात्याने सांगितले आहे,

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments