Dharma Sangrah

ऐन हिवाळ्यात सिंधुदुर्गात पावसाची हजेरी

Webdunia
मंगळवार, 29 नोव्हेंबर 2022 (09:38 IST)
सध्या हिवाळ्याचा हंगाम सुरु असता सर्वत्र थंडीचा कडाका वाढत असताना राज्यात सोमवारी काही ठिकाणी ऐन हिवाळ्यात पावसानी आपली हजेरी लावली. राज्यात कणकवली जिल्ह्यात अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांमध्ये गोंधळ उडाला. अवकाळी पावसामुळे काजूच्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता असल्यामुळे आंबा ,काजूचे पीक खराब होण्याची शक्यता आहे.

राज्यात गेल्या दोन दिवसांपासून थंडी गायबच आहे.नागरिकांना उकाडा जाणवत असताना आज संध्याकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास जोरदार वाऱ्यासह पाऊस कोसळला. रस्त्यावर पाणी चाले होते. नागरिक पावसापासून बचाव करण्यासाठी  दुकान, घराचा आडोसा घेत होते. राज्यात काही भागात अवकाळी पावसामुळे काजू आणि आंब्याच्या पिकाचे नुकसान झाल्यामुळे बागायतदार चिंतेत आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

Ambedkar Jayanti 2026 Wishes in Marathi डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती शुभेच्छा संदेश

भोंदू बाबा अशोक खरातवर ईडीचा सर्जिकल स्ट्राईक: नाशिक, पुणे आणि शिर्डीतील ११ ठिकाणी छापे

महिलांना सायबर सुरक्षा प्रशिक्षण देऊन १० लाख 'सायबर सखी' निर्माण करण्याचा रिलायन्स फाउंडेशनचा प्रमुख उपक्रम

LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात

पुण्यात स्वयंघोषित 'देवऋषी'ने एका महिलेला फसवून पाच वर्षे बलात्कार केला

पुढील लेख
Show comments