Marathi Biodata Maker

स्वामिनाथन अहवालावर 16 रोजी चर्चा : राजू शेट्टी

Webdunia
बुधवार, 14 जून 2017 (11:05 IST)
शेतीमालाला हमीभाव मिळावा यासाठी स्वामिनाथन समितीच्या अहवालावर देशव्यापी चर्चा करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने 16 जून रोजी दिल्लीत बठक होणार आहे.
 
या बैठकीस देशभरातील शेतकरी नेत्यांना बोलावण्यात आले असल्याची माहिती खा. राजू शेट्टी यांनी दिली. शेतकऱ्यांना उत्पादित होणाऱ्या शेतीमालाला उत्पादन खर्चावर 50 टक्के नफा मिळाला तरच शेती व्यवसाय शाश्वत होउ शकतो, हे सत्य स्वामिनाथन आयोगाच्या अहवालात अधोरेखित करण्यात आल्याचे खा. शेट्टी यांनी सांगितले.
सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

सर्व पहा

नवीन

इंडोनेशियाला शक्तिशाली भूकंपाचे धक्के बसले

पश्चिम आशियात अडकलेल्या लोकांसाठी महाराष्ट्र सरकारचा मदतीचा हात; मुख्यमंत्री परिस्थितीवर वैयक्तिक लक्ष ठेवत आहे

LIVE: इराण हल्ल्यानंतर जालनाचे खासदार कल्याण काळे दुबईत अडकले

ठाण्यात पालकांनी फटकारल्यानंतर १३ वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केली

World Wildlife Day जागतिक वन्यजीव दिन

पुढील लेख
Show comments