Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'म्हणून' रानगव्याचा झाला मृत्यू, वनविभागाने दिली माहिती

Webdunia
गुरूवार, 10 डिसेंबर 2020 (08:39 IST)
पुण्यात पकडलेल्या रानगव्याचा मृत्यू झाला. यानंतर प्राणी प्रेमी संघटनांनी रोष व्यक्त केलाय. रानगव्याला बेशुद्ध करण्यासाठी तीन वेळा इंजेक्शन देण्यात आले होते. रानगव्याच्या तोंडाला आणि पायाला लागलं होतं. या कारणांमुळे मृत्यू झाल्याचे वनविभागाने म्हटले आहे. 
 
आपण त्याच्या जंगलात अतिक्रमण केलंय. मानवी वस्तीत तो येणं स्वाभाविक आहे असं पुण्यातील उपवनसंरक्षक राहुल पाटील यांनी म्हटलंय. रेस्क्यू झाल्यानंतर गव्याच्या शरीरातील उष्णता कमी वाढली. सलग खूप काही पळाल्यामुळे तो थकला होता असे ते म्हणाले.घटनास्थळी प्राण्यांचे डॉक्टरही होते. दोनदा भूल देण्याचा प्रयत्न केला. भुलीच्या इंजेक्शनचा ओव्हर डोस वैगरे काही झालं नसल्याचे ते म्हणाले. नागरिकांनी गर्दी केली, त्यांनी सहकार्य करायला हवं होतं असं  पाटील यांनी सांगितल.  
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ram Navami 2025 Recipe घरीच तयार करा आम्रखंड

प्रभू श्रीराम यांच्या जन्माचे ५ खरे पुरावे

बेडरूममधील या 3 चुकांमळे तुमचे वैवाहिक जीवन बिघडेल

कांदा खाल्ल्यानंतर तोंडाला दुर्गंधी येत असेल तर हे 10 सोपे उपाय करून पहा

बटाटे वाफवतांना कुकर काळे पडते? या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

मालेगाव स्फोट प्रकरणाच्या सुनावणीचा निकाल देण्यापूर्वीच न्यायाधीशांची बदली

LIVE: मालेगाव स्फोट प्रकरणाच्या सुनावणीचा निकाल देण्यापूर्वीच न्यायाधीशांची बदली

मुंबईत निरोप भाषणाच्या वेळी महाविद्यालयातील विद्यार्थिनीचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू

केंद्रीय मंत्री नितीन गडकरीआणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागपूर महानगर भाजप कार्यालयाची पायाभरणी केली

पंतप्रधान मोदींनी भारतातील पहिल्या उभ्या लिफ्ट समुद्री रेल्वे पुलाचे उद्घाटन केले

पुढील लेख
Show comments