Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुरुषी मानसिकता ‘नाही’ म्हणणाऱ्या स्त्रियांना मानतच नाही : रेणुका शहाणे

Webdunia
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020 (08:34 IST)
वर्ध्याच्या हिंगणघाट जळीतकांडातील पीडित तरुणीचा सोमवारी मृत्यू झाला. अभिनेत्री रेणुका शहाणे यांनीदेखील साऱ्या प्रकाराविषयी संताप व्यक्त केला. समाजातील पुरुषी मानसिकता ही ‘नाही’ म्हणणाऱ्या स्त्रियांना मानतच नाही. या घटनांना आळा कसा घालायचा हेही कळेनासं झालं आहे. कारण छोट्या घटनांची जेव्हा तक्रार केली जाते तेव्हा महिलांची गंभीरपणे दखल घेतली जात नाही. एखादा मुलगा माझा पाठलाग करतोय अशी तक्रार जर महिलेने पोलिसांकडे केली तर त्याकडे फारसे लक्ष दिले जात नाही, अशी खंत रेणुका शहाणे यांनी व्यक्त केली. 
 
हे प्रकार रोखण्यासाठी शाळा-कॉलेजमध्ये लैंगिक शिक्षणासोबत मुलींकडे बघण्याचा मुलांचा दृष्टीकोन कसा असायला पाहिजे हेसुद्धा शिकवायला पाहिजे. मुलीचा होकार म्हणजे काय आणि तो किती महत्त्वाचा आहे याबद्दल चर्चा झाली पाहिजे, असे रेणुका शहाणे यांनी सांगितले. 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments