Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुख्यमंऱ्यांनी दिलेला शब्द फिरवला :शेलार

Webdunia
बुधवार, 4 ऑगस्ट 2021 (16:03 IST)
राज्य सरकारने पूरग्रस्तांना दिलेलं पॅकेज हे वर्तमानपत्रातील प्रसिद्धीची बातमी आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूरग्रस्तांना मदत करू असं सांगितले होतं. मात्र, त्यांनी पॅकेज घोषित केल्यानं मुख्यमंऱ्यांनी दिलेला शब्द फिरवला आहे. त्यांनी शब्द पाळून पूरग्रस्तांना योग्य ती मदत करावी,असा टोला भाजप आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लगावला आहे. शेलार धुळ्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. 
 
तसंच मुंबईच्या विमानतळाच्या नावाबाबत विचारलं असता शेलार म्हणाले की, छत्रपती शिवरायांचे नाव कुणीही हटवू शकत नाही. ते नाव भाजपच्या काळातच दिलं गेलं आहे.त्याचा ठराव राज्य सरकारने पारीत केला आहे. अदानीचा ठराव पारीत करून राज्य सरकारने अदानीला छत्रपती शिवरायांचे नाव झाकन्याची संधी दिली आहे का? असा सवालही शेलार यांनी केलाय. तसंच नवाब मलिक हे अदानीचे जवळचे मित्र आहेत. त्यांनी हिंमत असेल तर ठराव रद्द करावा, असं आव्हानच शेलार यांनी राज्य सरकारला दिलंय.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ram Navami 2025 Recipe घरीच तयार करा आम्रखंड

प्रभू श्रीराम यांच्या जन्माचे ५ खरे पुरावे

बेडरूममधील या 3 चुकांमळे तुमचे वैवाहिक जीवन बिघडेल

कांदा खाल्ल्यानंतर तोंडाला दुर्गंधी येत असेल तर हे 10 सोपे उपाय करून पहा

बटाटे वाफवतांना कुकर काळे पडते? या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

केंद्रीय मंत्री नितीन गडकरीआणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागपूर महानगर भाजप कार्यालयाची पायाभरणी केली

पंतप्रधान मोदींनी भारतातील पहिल्या उभ्या लिफ्ट समुद्री रेल्वे पुलाचे उद्घाटन केले

LIVE: केंद्रीय मंत्री नितीन गडकरीआणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागपूर महानगर भाजप कार्यालयाची पायाभरणी केली

बदलापूरमध्ये अल्पवयीन कर्करोग पीडितेवर बलात्कार, आरोपी तरुणाला अटक

लातूर मनपा आयुक्तांचा आत्महत्येचा प्रयत्न

पुढील लेख
Show comments