Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Road Accident :पालघरमध्ये भीषण बस अपघातात 50 प्रवासी जखमी

Webdunia
शुक्रवार, 10 सप्टेंबर 2021 (12:51 IST)
पालघरातील विक्रमगड तालुक्यात आलोंडे पाडा येथील राईस मील जवळ दोन एसटी बसचा भीषण अपघातात बसचा चक्काचूर झाला आहे.या अपघातात 50 प्रवासी जखमी झाले आहे.सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.यात काही प्रवासी किरकोळ तर काही गंभीररीत्या जखमी झाल्याचे वृत्त मिळाले आहे.

या अपघातात दोन्ही बस अमोर समोर धडकल्या आहेत.या अपघातात दोन्ही बस मधील 50 प्रवासी जखमी झाले आहे.त्यांना तातडीने स्थानिक नागरिकांच्या मदतीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

हा अपघात एका सीसीटीव्ही कैमऱ्यात कैद झाला असून अपघाताचा लाईव्ह व्हिडीओ समोर आला आहे.आज सकाळी 9 च्या सुमारास विक्रमगड वरून वाड्याला जाणारी डहाणू-ठाणे-सातारा आणि वाड्याकडून येणारी जव्हार -वाडा बस कोकणी पाडा येथील राईस मिल जवळ धडकल्या. 
 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments