Festival Posters

राज्यातील रस्ते अपघातांमधील मृत्यूंमध्ये मोठी घट

Webdunia
गेल्या वर्षीच्या तुलनेत  रस्ते अपघातांमधील मृत्यूंमध्ये मोठी घट झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षातील पहिल्या नऊ महिन्यांमध्ये (जानेवारी ते सप्टेंबर) रस्ते अपघातातील मृतांचा आकडा ५ हजारांनी घटला आहे. सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या रस्ते सुरक्षा समितीला राज्य सरकारांनी दिलेल्या माहितीमधून ही सकारात्मक आकडेवारी समोर आली आहे.
 
रस्ते अपघातांमधील मृतांची आकडेवारी राज्य सरकारांनी दिलेल्या माहितीवरुन समोर आली आहे. टक्केवारीचा विचार केल्यास यामध्ये पंजाब पहिल्या स्थानावर आहे. पंजाबमधील रस्ते अपघातात मृत पावलेल्यांचे प्रमाण १४.४ टक्क्यांनी कमी झाले आहे. तर त्यानंतर पश्चिम बंगालचा (१३.७ टक्के) क्रमांक लागतो. अपघातातील मृतांचा घटलेला आकडा लक्षात घेतल्यास महाराष्ट्र अव्वल स्थानावर आहे. गेल्या वर्षातील पहिल्या तीन तिमाहींचा (जानेवारी ते सप्टेंबर) विचार करता, यंदाच्या वर्षात महाराष्ट्रात रस्ते अपघातातील मृतांची संख्या ८०७ ने कमी झाली आहे. यानंतर गुजरात (७७५) दुसऱ्या क्रमांकावर आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

सर्व पहा

नवीन

LIVE: मतदानापूर्वी लाडक्या बहिणीच्या खात्यात 3000 रुपये जमा होणार

मुंबईत एका लोकल ट्रेनला भीषण आग, ट्रेन जळून खाक

रेल्वेने मोठा ब्लॉक जाहीर केला, 10 आणि 11 जानेवारी रोजी 254 लोकल गाड्या रद्द

इंदूरमध्ये भीषण अपघात, माजी गृहमंत्र्यांच्या मुलीसह 3 जणांचा मृत्यू

मतदान करा आणि मोठी सूट मिळवा! वसई-विरार महानगरपालिका ने मोठी घोषणा केली

पुढील लेख
Show comments