Dharma Sangrah

सामनाने घेतली राज यांची विस्तृत बातमी

Webdunia
शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017 (16:27 IST)
शिवसेनेचा मुखपत्र असलेल्या सामना वृतपत्रा मध्ये प्रथमच अनेक वर्षांनी राज ठाकरे यांची किंबहुना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची विस्तृत बातमी छापली आहे. उद्धव आणि राज यांच्यातील दुरावा कमी होतो की काय असे सोशल मिडीयावर चर्चा सुरु झाली आहे. असे झाले तर खूप चांगले होईल मराठी माणूस खुश होईल असे हि सोशल मिडीयावर बोलले जात आहे. मात्र सामना ने याबाबतीत कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. मात्र राजकीय विश्लेषकांनी याला काहीच महत्व दिलेले नाही. त्यांच्या नुसार जर एखादे वृत्त पत्र बातमी छापते तर त्यात गैर काहीच नाही, त्यांनी फक्त बातमी दिली असून कोणतही असा संदेश किंवा त्या प्रकारचे इशारा दिला नाही. ही फक्त एक बातमी असून त्या व्यतरिक्त काहीच नाही. मात्र सोशल मिडीया थोडी ऐकणारा आहे. आले त्यांच्या मनी तर तेच कखरे असे आहे.

सामनातील बातमीचा सारांश 

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा लोकसभा निवडणुकीत मिळवण्यासाठी तयारीला लागले असून दाऊदला हिंदुस्थानात परत आणून निवडणूक जिंकण्याचा डाव आखला जात आहे. मात्र यात मोदींचं कर्तुत्व नसून अनेक दुखण्यांनी त्रासलेला दाऊदच स्वत: केंद्र सरकारशी सेटिंग करत असल्याचा गंभीर आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे.

देशातील जनतेला लुभावण्यासाठी पंतप्रधान मोदी अधूनमधून काही इव्हेंट्स करत असतात. आधी स्वच्छ भारत, मग नोटाबंदी पण या दोन्ही योजना फसल्या आहेत. मग गुजरातच्या निवडणुकांआधी तिथल्या जनतेला भुलवण्यासाठी बुलेट ट्रेनचं भूमिपूजन या गोष्टी करून झाल्या आहेत. त्यामुळे आता नवीन आणखी काही तरी इव्हेंट शोधतील. लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी त्यांनी दाऊदची खेळी करण्याचं ठरवलं असल्याची माहिती आपल्याला कळाली आहे, असं राज ठाकरे म्हणाले.पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा लोकसभा निवडणुकीत मिळवण्यासाठी तयारीला लागले असून दाऊदला हिंदुस्थानात परत आणून निवडणूक जिंकण्याचा डाव आखला जात आहे. मात्र यात मोदींचं कर्तुत्व नसून अनेक दुखण्यांनी त्रासलेला दाऊदच स्वत: केंद्र सरकारशी सेटिंग करत असल्याचा गंभीर आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

LIVE: मनोज जरांगे यांचा राज्य सरकारला ३० मे पासून उपोषण करण्याचा अल्टिमेटम

सरकारने माझी सुरक्षा आणि वाहने परत घ्यावीत, खासदार सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्र्यांना आवाहन

सात्विक-चिराग जोडी उपांत्य फेरीत, सिंधू-लक्ष्याचा प्रवास संपला

मनोज जरांगे यांनी महाराष्ट्र सरकारला ३० मे पासून उपोषण सुरू करण्याचा अल्टिमेटम दिला

CBSE बोर्डचा नवा नियम : आता इयत्ता ९वी-१०वी मध्ये तीन भाषा शिकणे अनिवार्य असणार, नियम १ जुलैपासून लागू

पुढील लेख
Show comments