Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हरहर महादेव चित्रपटाबाबत मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना भेटणार- संभाजीराजे

Webdunia
मंगळवार, 15 नोव्हेंबर 2022 (09:46 IST)
संभाजीराजे छ्त्रपती यांनी हरहर महादेव या सिनेमाबाबत पुन्हा आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या सिनेमाबाबत आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना भेटून चर्चा करणार आहोत असंही त्यांनी सांगितलं. 
 
टाईम्स नाऊ मराठीने दिलेल्या वृत्तानुसार संभाजीराजे छत्रपती म्हणाले, “ शिवाजी महाराजांनी अफजलखानाला हिरण्यकश्यपूप्रमाणे मांडीवर घेऊन कोथळा बाहेर काढला असे दाखवण्यात आले. शिवाजी महाराज हे सगळ्यांचे दैवत आहेत, परंतु चित्रपटात शिवाजी महाराजांना नरसिंहाच्या अवताराप्रमाणे दाखवले आहे.
 
संभाजीराजे छ्त्रपती यांनी हरहर महादेव या सिनेमाबाबत पुन्हा आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या सिनेमाबाबत आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना भेटून चर्चा करणार आहोत असंही त्यांनी सांगितलं. 
 
टाईम्स नाऊ मराठीने दिलेल्या वृत्तानुसार संभाजीराजे छत्रपती म्हणाले, “ शिवाजी महाराजांनी अफजलखानाला हिरण्यकश्यपूप्रमाणे मांडीवर घेऊन कोथळा बाहेर काढला असे दाखवण्यात आले. शिवाजी महाराज हे सगळ्यांचे दैवत आहेत, परंतु चित्रपटात शिवाजी महाराजांना नरसिंहाच्या अवताराप्रमाणे दाखवले आहे.
 
 छत्रपती शिवाजी महाराज हे सामान्य व्यक्ती होते त्यांनी असामान्य असे कार्य केले असे संभाजीराजे म्हणाले.  शिवाजी महाराजांच्या आयुष्यात अनेक गोष्टी आहेत त्या दाखवता येतील पण असे चित्रीकरण दाखवणे चुकीचे आहे.
 
सेन्सॉर बोर्डाने अशा चित्रपटाला परवानगी दिलीच कशी? असा सवाल करत सेन्सॉर बोर्डाकडे आम्ही मागणी केली आहे की, एक ऐतिहासिक चित्रपटासंबंधित एक समिती नेमावी. यासंबंधित मी 16 तारखेला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची वेळ मागितली आहे. महाराष्ट्रात जे चाललेले आहे ते अशोभनीय आहे.” 

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments