Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सांगली : मध्यरात्री कालव्यामध्ये पडली ऑल्टो कार, एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Webdunia
बुधवार, 29 मे 2024 (13:58 IST)
महाराष्ट्रातील सांगलीमध्ये एक भीषण कार अपघात झाला आहे. तासगांव-मनेराजुरी मार्गावर चिंचनी परिसरात मध्यरात्री एक ऑल्टो कार कालव्यामध्ये पडल्यामुळे यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे. 
हा अपघात एवढा भीषण होता की, यामध्ये एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक तरुणी गंभीर जखमी झाली आहे. 
 
हा कार अपघात मध्यरात्री 12.30 च्या जवळपास झाला. हे सर्व मृतक तासगांव मधील सिव्हिल इंजिनियर राजेंद्र जगन्नाथ पाटील यांच्या कुटुंबातील आहे. या दुर्घटनेमध्ये राजेंद्र जगन्नाथ पाटील वय 60 वर्षे, पत्नी सुजाता पाटील वय 55 वर्षे, मुलगी प्रियंका वय 30 वर्षे, नातू ध्रुव वय 3 वर्षे, राजवी वय 2 वर्षे, कार्तिकी वय 1 वर्षे, जखमी मुलगी स्वप्नाली वय 30 वर्षे असे आहे. 
 
या अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचली व  जखमी तरुणीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघात एवढा भीषण झाला की एकच कुटुंबातील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे. 

Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

माझ्या मुलाला आणि मराठा समाजाला आरक्षण द्या, अशी भावनिक चिठ्ठी लिहून तरुणाची आत्महत्या

माझी चूक एवढीच आहे, अजित पवारांनी व्हिडिओ संदेश जारी केला

ठाण्यात अल्पवयीन मुलाचे अनैसर्गिक लैंगिक शोषण, न्यायालयाने 10 वर्षांची शिक्षा सुनावली

नारीशक्ती दूत ॲपवर 'लाडकी बहीण' योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या

महाराष्ट्र विधानसभा मध्ये रोहित शर्मा सोबत हे खेळाडू जाणार, CM एकनाथ शिंदेची घेणार भेट

सर्व पहा

नवीन

टी20 विश्व कप विजेता भारतीय टीमचा होईल रोड शो, वानखेडे स्टेडियममध्ये होणार सत्कार

फ्रीज उघडताच लागला विजेचा झटका, आई आणि मुलीचा मृत्यू

Monsoon Update: मुसळधार पावसाचा इशारा, येत्या 24 तासांत या राज्यांमध्ये कोसळणार पाऊस

‘लष्कराकडून 1 कोटींची मदत मिळाली नाही,’ स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या अग्निवीराचे कुटुंबीय म्हणतात...

विधानसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे होतील महाराष्ट्रचे मुख्यमंत्री, सीट शेयरिंग पूर्वीच नेत्याने दिला जबाब

पुढील लेख
Show comments