Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत कोण किती जागा लढवणार संजय राऊतांनी सांगितले

Webdunia
शनिवार, 22 जून 2024 (20:06 IST)
महाराष्ट्र विधानसभा या वर्षाच्या अखेरीस होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागा आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी माविआमध्ये जागावाटपाची चर्चा अद्याप सुरु झाली नाही. सर्व समान भागधारक आहे. त्यामुळे कोण किती जागांवर निवडणूक लढवणार असा प्रश्नच उदभवत नाही. असे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 
 
ते म्हणाले, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत माविआने एकजूट होऊन निवडणूक लढवली.आणि भाजपला पूर्ण बहुमत मिळण्यापासून रोखले. माविआ म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरे, NCP शरद पवार गट आणि काँग्रेस यांचा समावेश आहे. राज्यातील 48 पैकी 30 जागा माविआ ने जिंकल्या.

यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 288 जागा असून कोणाच्या जागांची कमतरता भासणार नाही. प्रत्येक जण आरामात निवडणूक लढवणार. 

 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (एसपी) पक्षाच्या एका नेत्याने पक्षाचे सुप्रीमो शरद पवार यांचा हवाला दिल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांची टिप्पणी आली त्यात ते म्हणाले, की त्यांचा पक्ष लोकसभा निवडणुकीत माविआ सहयोगींच्या तुलनेत कमी जागांवर निवडणुका लढवण्यासाठी तयार झाले होतो मात्र यंदा विधानसभा निवडणुकीत परिस्थिती वेगळी असणार.   
 
राऊत म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांचा लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक स्ट्राइक रेट होता कारण त्यांनी लढवलेल्या 10 पैकी 8 जागा जिंकल्या होत्या. शिवसेनेने (यूबीटी) 21 पैकी नऊ जागा जिंकल्या.पण विरोधकांनी सर्वाधिक लक्ष्य केल्याचा दावा त्यांनी केला. 
 
Edited by - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दोन वर्षांची फसवणूक, राज्याला कर्जबाजारी केले', संजय राऊतांचा शिंदे फडणवीस सरकारवर हल्लाबोल

रोहित शर्मा : टी20 कडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणारा, भारतासाठी आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवणारा कर्णधार

तुमच्या नाभीत घाण कशी आणि कुठून तयार होते, माहित आहे का?

रोहित शर्मा : 'टॅलेंट ते वाया गेलेलं टॅलेंट' आणि आता 'जगज्जेता कर्णधार', असा आहे 'हिटमॅन'चा प्रवास

मुलाला विष पाजल्यावर स्वतः गळफास घेऊन महिलेची आत्महत्या

सर्व पहा

नवीन

महायुतीचे सर्व पक्ष एकत्र येऊन विधानसभा निवडणूक लढवणार-चंद्रशेखर बावनकुळे

वर्गशिक्षिकाने विद्यार्थ्याला घरी बोलावून प्रॅक्टिकलच्या नावाखाली हे केले काम, कारवाई करण्याची मागणी

रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी T20I क्रिकेटमधून निवृत्ती घेतली

पराभवाच्या जबड्यातून विजय खेचून आणत टीम इंडिया ठरली चॅम्पियन, 'इथे' मॅच फिरली

विराट कोहली : सचिन तेंडुलकरचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडणाऱ्या जगातील एकमेव खेळाडूचा प्रवास

पुढील लेख
Show comments