Dharma Sangrah

राज्यात थंडी कायम सातारा सर्वात थंड

Webdunia
राज्यात थंडीचा हुडहुडी वाढली असून,  साताऱ्यात राज्यात सर्वात कमी म्हणजेच  7.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर पुढील एका दिवसात किमान तापमान किंचित वाढणार असून, त्यानंतर पुन्हा थंडीचा कडाका वाढेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला.तर नाशिक मध्ये थंडीची लाट कायम असून जवळपास रोज ८ डिग्री सेल्सिअस तपमान आहे.
 
दाट धुक्याचा परिणाम म्हणून  मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील वाहतूक सत झाली  आहे.  मुंबईहून पुण्याकडे परतणाऱ्या प्रवाशांना याचा फटका बसला आहे. रविवारी या मार्गावर दाट धूके होतं. परंतु सोमवारी रविवारपेक्षाही धुक्याचे प्रमाण अधिक आहे. पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेलगत असलेले महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे क्रिकेट स्टेडियम देखील या धुक्यात हरवून गेलं होतं. हा परिणाम कमीत कमी ४ ते पाच दिवस कायम असणार आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मास कधीपर्यंत असेल? या पवित्र महिन्यात या ५ शुभ गोष्टी केल्यास तुमचे भाग्य उजळेल

देवाला अर्पण केलेल्या वस्तूंचा पुनर्वापर करता येतो का? जाणून घ्या शास्त्रानुसार याचे नियम

Career in BSc in Respiratory Therapy : बीएससी इन रेस्पिरेटरी थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

त्वचेसाठी तुरटीचे हे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

महागड्या स्प्रेपेक्षा घरगुती उपाय जास्त प्रभावी; आरसे स्वच्छ करण्याची योग्य आणि सोपी पद्धत येथे पहा

सर्व पहा

नवीन

MI vs KKR: मुंबई इंडियन्सचा कोलकाता नाईट रायडर्सवर सहा गडी राखून विजय

LIVE: मुंबई विमानतळावर बॉम्बच्या खोट्या धमकीमुळे घबराट

यमुना एक्सप्रेसवेवर बस यमुना एक्सप्रेसवेवर बसला आग लागल्याने घबराट पसरली; ४८ प्रवासी थोडक्यात बचावले

उत्तर कोरियाने अमेरिकेवर हल्ला करू शकणाऱ्या क्षेपणास्त्राच्या इंजिनची चाचणी केली

उद्धव गटातील ४ नगरसेवक शिंदे गटात सामील

पुढील लेख
Show comments