Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात थंडी कायम सातारा सर्वात थंड

Webdunia
राज्यात थंडीचा हुडहुडी वाढली असून,  साताऱ्यात राज्यात सर्वात कमी म्हणजेच  7.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर पुढील एका दिवसात किमान तापमान किंचित वाढणार असून, त्यानंतर पुन्हा थंडीचा कडाका वाढेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला.तर नाशिक मध्ये थंडीची लाट कायम असून जवळपास रोज ८ डिग्री सेल्सिअस तपमान आहे.
 
दाट धुक्याचा परिणाम म्हणून  मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील वाहतूक सत झाली  आहे.  मुंबईहून पुण्याकडे परतणाऱ्या प्रवाशांना याचा फटका बसला आहे. रविवारी या मार्गावर दाट धूके होतं. परंतु सोमवारी रविवारपेक्षाही धुक्याचे प्रमाण अधिक आहे. पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेलगत असलेले महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे क्रिकेट स्टेडियम देखील या धुक्यात हरवून गेलं होतं. हा परिणाम कमीत कमी ४ ते पाच दिवस कायम असणार आहे.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments