Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शेतीत बचत असती तर गाव सोडण्याची वेळ आली नसती: धोंडगे

Webdunia
मूठभर टाकून पोतंभर देणारी म्हणजे भांडवलाचा गुणाकार करणारी शेती. पण आज मात्र राबराब राबूनही कुटुंबाच्या गरजा भागत नाहीत. टाकलेले भांडवल सुद्धा निघत नसल्याने, फक्त कर्जच माथी येत असल्याने, बचत नसलेल्या धंद्यातून जीव वाचवून गाव सोडण्याची वेळ आपल्या सर्वांवर आली असल्याचे मत शंकरअण्णा धोंडगे यांनी शेतकरी-शेतमजूर सुरक्षा अभियानाअंतर्गत भोसरी येथे झालेल्या मेळाव्यात व्यक्त केले.
 
सरकारची वक्रदृष्टी असल्याने गावागावातील तरूण शेतकरीवर्ग दिशाहीन झाला आहे. शेतकऱ्यांच्या तरूण मुलांची लग्न होत नाहीत. शेती व्यवसायाची प्रतिष्ठा खालावली आहे. तरूण शेतकऱ्यांनी संघटीत होऊन सरकारविरोधात निषेध करण्याची गरज असल्याचे वक्तव्य धोंडगे यांनी केले.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments