Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

धक्कादायक ! भीमा नदीच्या पाण्यात चार मुलं बुडाली

Webdunia
रविवार, 30 मे 2021 (13:24 IST)
सोलापुरातील लवंगी गावात चार लहान मुले नदीच्या पात्रात पोहत असताना वाहून गेल्याची दुर्देवी घटना आज घडली .गावकरांनी मुले वाहताना बघून त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला परंतु ते अपयशी ठरले.या घटने मुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सर्वत्र शोककळा पसरला आहे. 
 
ही घटना घडली तेव्हा गावातील रामलिंग तानवडे भीमा नदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेले होते त्यांच्या समवेत त्यांच्या दोन मुली समीक्षा आणि अर्पिता तानवडे आणि त्यांच्या मेहुण्यांची मुलं आरती आणि विठ्ठल पारशेट्टी देखील नदीपात्रात पोहण्यासाठी आले.या चौघा मुलांपैकी समीक्षा आणि अर्पिता या दोघींना पोहता येत होते पण दुर्देवाने विठ्ठल आणि आरती या दोघांना येत नव्हते.अशा परिस्थितीत नदीपात्राचे अंदाज त्या दोघांना माहित नसल्याने ते दोघे बुडू लागले.तानवडे बहिणींनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करत असताना त्या देखील पाण्यात ओढल्या गेल्या आणि  बुडाल्या.   
 
त्यांना बुडताना बघून शिवाजींना त्यांचा आवाज आला.ते आवाजाच्या दिशेने धावले आणि त्यांनी या चौघांना वाचविण्याचा प्रयत्न केला परंतु  पाण्यात प्रवाह जास्त असल्याने ते चौघे बुडाले.
या घटनेची सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून तानवडे कुटुंबावर शोककळा पसरला आहे.
 

संबंधित माहिती

पंढरपूरच्या विठुमाऊलीचे पदस्पर्श दर्शन येत्या 2 जूनपासून सुरु

Lok Sabha Elections 2024: पंतप्रधान मोदींनी पुरुलियामध्ये इंडिया आघाडीवर टीका केली, म्हणाले

आग्रा येथील तीन बूट व्यावसायिकांवर आयकर विभागाचा छापा,नोटा मोजताना मशीन थकली

आम आदमी पार्टीला चिरडण्याचा प्रयत्न करत आहे म्हणत केजरीवालांचा भाजपवर हल्लाबोल

गुरु -शिष्याच्या नात्याला तडा, कुस्तीकोच ने केला अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग

Thane : एक केळी जास्त घेतल्याने फळ विक्रेताची ग्राहकाला लोखंडी रॉडने मारहाण

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मान्सून वेळेपूर्वी अंदमानात दाखल होणार!

प्रयागराजमध्ये राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत चेंगराचेंगरी, अनेक जखमी

नोएडाच्या हॉटेलला लागलेल्या आगीत महिला फिजिओथेरपिस्टचा मृत्यू

महाराष्ट्रात मतदान करण्यापूर्वी शाहरुख खानने लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले

पुढील लेख
Show comments