Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा आरोप : ...म्हणून मख्यमंत्री अण्णांच्या पाया पडले

Webdunia
गुरूवार, 7 फेब्रुवारी 2019 (10:42 IST)
येत्या निवडणुकीपर्यंत काही बोलू नये म्हणून मुख्यमं‍त्री देवेंद्र फडणवीस ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या पाया पडले, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. अण्णा हजारे यांनी उपोषण मागे घेतल्यावर पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली.
 
अमरावती येथील परिवर्तन यात्रेसाठी राष्ट्रवादीचे विधिमंडळ पक्षाचे नेते अजित पवार यांच्यासह पाटील हे रवाना झाले. यापूर्वी पाटील विमानतळावर पत्रकारांशी बोलले. 
 
अण्णा हजारे यांनी येत्या निवडणुकीपर्यंत काही अडचणीचे बोलू नये म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या पाया पडले आणि 9 महिन्यांची मुदत मागितली, असे पाटील म्हणाले. 
 
तसेच, भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी कितीही टीका केली तरी भाजप-शिवसेनेचा पराभव करण्यासाठी त्यांना महाआघाडीत घेण्याचे प्रयत्न करू, असे पाटील यांनी स्पष्ट केले.
 

संबंधित माहिती

ऊत्तर प्रदेशमध्ये उद्योगपतीची हत्या, मित्राने केली आत्महत्या

पीएम नरेंद्र मोदींनी सांगितले, का दुखावले गेले अखिलेश यादव

घाटकोपर होर्डिंग प्रकरण : मलब्यामधून खराब अवस्थेत निघाल्या 73 गाड्या, 4 दिवसानंतर रेस्क्यू ऑपरेशन संपले

4 जूनला निवृत्त होतील PM, उद्धव ठाकरेंनी मोदींच्या बॅक टू बॅक रॅलीवर उठवले प्रश्न

नाल्यात सापडला 4 वर्षाच्या मुलाचा मृतदेह, संतप्त लोकांनी शाळा पेटवली

पुणे विमानतळाच्या धावपट्टीवर एअर इंडियाच्या विमानाला अपघात, 180 प्रवासी सुखरूप बचावले

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये होईल पाऊस, IMD ने घोषित केला अलर्ट

जर बहुमत मिळाले नाही तर काय होईल BJP चा प्लॅन-बी? अमित शहांनी सोडले मौन, केजरीवालांवर साधला निशाणा

शरद पवार यांनी पीएम नरेंद्र मोदी यांच्यावर टाकला कटाक्ष, म्हणले-'जेव्हा सीएम होते तेव्हा विकास मध्ये रुची होती आणि आता तर बस....'

मधुमेह, हृदय, लिव्हर यासह अनेक आजारांसाठी 41 औषधे स्वस्त करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

पुढील लेख
Show comments