Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पोट दुखी, अतिसार...विहिरीचे पाणी पिल्याने एकाच गावातील 93 लोकांची प्रकृती बिघडली

Webdunia
सोमवार, 1 जुलै 2024 (14:13 IST)
नांदेड जिल्ह्यातील मुगांव टांडा गावांमध्ये विहिरीतील दूषित पाणी पिल्याने 93 लोकांची प्रकृती बिघडली आहे. या गावामध्ये 440 लोक राहतात. 
 
महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यामध्ये दूषित पाणी पिल्याने 93 लोक पोटाच्या संक्रमणामुळे ट्रस्ट झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार हे प्रकरण मुगांव टांडा गावातील आहे. इथं 107 घरे आहे आणि 440 लोक राहतात. जिला आरोग्य अधिकारी बालाजी शिंदे यांनी सांगितले की, 26 आणि 27 जूनला 93 लोग पॉट दुखी आणि अतिसारचे शिकार झाले आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार 56 रुग्णांवर मुगांव टांडा गावामध्ये उपचार करण्यात आला. जेव्हा की 37 जणांना शेजारील गावांमध्ये रुग्णालयात पाठवण्यात आले.तर काहींना उपचारानंतर घरी पाठवण्यात आले. अधिकारींनी सांगितले की डॉक्टरांची एक टीम तयार करण्यात आली आहे. ते म्हणाले की आम्ही सर्वेक्षण केले तर हे संक्रमण दूषित पाण्यामुळे झाले असून आता त्या विहिरीला बंद करण्यात आले आहे.   

Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शिंदे सरकारने स्पर्धा परीक्षांमधील अनियमितता रोखण्यासाठी विधानसभेत विधेयक मंजूर केले

भाजपने 24 राज्यांचे प्रभारी आणि सहप्रभारी घोषित केले जावडेकरांसह या नेत्यांवर मोठी जबाबदारी

Road Accident : पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर तीन वाहनांचा भीषण अपघात, एक ठार

कार्ला -मळवली पुलावरून एक जण वाहून गेला, शोधण्याचे कार्य सुरु

अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी,17 जुलै रोजी सुनावणी

सर्व पहा

नवीन

केरळमध्ये 'मेंदू खाणाऱ्या' अमिबा संसर्गामुळे मुलाचा मृत्यू

Brain Eating Amoeba ने घेतला 14 वर्षाच्या मुलाचा जीव, जाणून घ्या किती धोकादायक आहे

1 रुपयात पीक विमा योजनेसाठी अर्ज करताय? मग आधी या 5 गोष्टी लक्षात ठेवा

मुलींना लहान वयातच पाळी येणं धोकादायक का आहे? त्याची कारणं काय आहेत?

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था स्थिर, अर्थसंकल्पात दिलेल्या सवलती निवडणूक नौटंकी नाही; अजित पवारांचे स्पष्टीकरण

पुढील लेख
Show comments