Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ताडोबा व्याघ्र प्रकल्प पुढील साडेतीन महिन्यांसाठी बंद

ताडोबा व्याघ्र प्रकल्प साडेतीन महिन्यांसाठी बंद
Webdunia
चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प पुढील साडेतीन महिन्यांसाठी बंद ठेवण्यात येत आहे. 1 जुलै पासून 15 ऑक्टोबर 2017 पर्यंत ताडोबा अभयारण्य पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय अचानक घेण्यात आला आहे.
 
काही दिवसांपूर्वी ताडोबा प्रशासनाने वन्यजीव प्रेमींची मागणी आणि एनटीसीएच्या गाईडलाईन्स नुसार ताडोबा प्रकल्प पावसाळ्यात बंद ठेवावा असा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवला होता. मात्र या प्रस्तावावर कुठलाच निर्णय न झाल्यामुळे ताडोबा प्रशासनाने 1 जुलैपासून ताडोबा पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला. ताडोबाच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच पर्यटकांसाठी पावसाळ्यात व्याघ्र प्रकल्प बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दुसरीकडे अचानक ताडोबा बंद करण्यात आल्यामुळे पर्यटकांना मोठा त्रास  सहन करावा लागणार आहे. 
सर्व पहा

नक्की वाचा

चारधामची यात्रा यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? यामागील धार्मिक कारण जाणून घ्या...

Sant Gora Kumbhar महाराष्ट्रातील संत गोरा कुंभार संपूर्ण माहिती

लग्नात जेवण करताना या चुका करू नका, वास्तु नियम पाळा अन्यथा आरोग्य बिघडू शकते

स्वामी विवेकानंदांचे हे विचार तुमचे जीवन बदलतील आणि यशाच्या शिखरावर नेतील

उन्हाळ्यात सेवन करा थंडगार Fennel syrup

सर्व पहा

नवीन

WAVES 2025 मध्ये म्हणाले मुकेश अंबानी, पुढील दशकात भारतीय मीडिया आणि मनोरंजन उद्योग १०० अब्ज डॉलर्सचा होईल

विरोधकांच्या पार्ट टाइम राजकारणावर एकनाथ शिंदे यांची टीका, म्हणाले- पंतप्रधान मोदी हिशेब चुकता करतील

मोदींचा मास्टर प्लान: पाकिस्तानचा 'Endgame' तयार, शेजारी देशाचे तुकडे तुकडे होतील का?

संजय राऊत यांचा भाजपवर हल्लाबोल, पहलगाम हल्ला लपवण्यासाठी सरकारची नवीन रणनीती, म्हणाले- हे राहुल गांधींचे श्रेय

LIVE: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर

पुढील लेख
Show comments