suvichar

पाच दहशतवादी तर ४ संशयित पोलिसांच्या ताब्यात

Webdunia
गुरूवार, 20 एप्रिल 2017 (20:11 IST)

पाच राज्यात केलेल्या ए टी एस ने केलेल्या  कारवाईत ठाणे 

 , बिजनौर आणि लुधियानातून पाच दहशतवाद्यांना, तर चार संशयितांना अटक करण्यात आली आहे. ठाण्यातील मुंब्रा भागातून नाजिम शमशाद अहमद नावाच्या एका 26 वर्षीय दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. 

मुंब्य्रातूनच गुलफाम आणि उजैफा अबरार या आणखी दोन संशयित दहशतवाद्यांनाही एटीएसनं ताब्यात घेतले आहे.त्यानंतर महाराष्ट्र, दिल्ली, आंध्र प्रदेश, पंजाब आणि बिहारच्या पोलिसांच्या मदतीनं 5 दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. सध्या या सर्व दहशतवाद्यांची कसून चौकशी सुरु आहे. देशात काही घातपाती कारवाया करायच्या आहेत म्हणून हे सर्व काम करत होते. अशी महिती ए टी एस ला मिळताच कारवाई केली आहे.

 
सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मास कधीपर्यंत असेल? या पवित्र महिन्यात या ५ शुभ गोष्टी केल्यास तुमचे भाग्य उजळेल

देवाला अर्पण केलेल्या वस्तूंचा पुनर्वापर करता येतो का? जाणून घ्या शास्त्रानुसार याचे नियम

Career in BSc in Respiratory Therapy : बीएससी इन रेस्पिरेटरी थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

त्वचेसाठी तुरटीचे हे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

महागड्या स्प्रेपेक्षा घरगुती उपाय जास्त प्रभावी; आरसे स्वच्छ करण्याची योग्य आणि सोपी पद्धत येथे पहा

सर्व पहा

नवीन

विनाकारण साखळी ओढणाऱ्यांवर होणार कारवाई! रेल्वेने आपली कठोरता वाढवली

नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात धोक्यात, भारताची एपस्टाईन फाईल सांगत काँग्रेस नेत्याचा आरोप, ३९ आमदारांशी संबंध

जानेवारी २०२६ मध्ये जिओने मध्य प्रदेश-छत्तीसगडमध्ये सर्वाधिक मोबाईल आणि ब्रॉडबँड ग्राहक जोडले

LIVE: पुढील ४८ तासांत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा येलो अर्लट जारी

पुढील ४८ तासांत मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस आणि गारपिटीची दाट शक्यता

पुढील लेख
Show comments