Festival Posters

एस टी कर्मचारी मृत्यू अनके ठिकाणी बस सेवा बंद

Webdunia
मुंबई परिसरातील असलेल्या  भिवंडीमधील ६ मुजोर  रिक्षा चालकांच्या टोळक्याने केलेल्या मारहाणीत  एसटी चालकाच्या मृत्यू झाला. त्याविरोधात महामंडळाच्या चालकांनी पुकारलेल्या आंदोलनाचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. यामध्ये  ठाणे, भिवंडी, नांदेड, कंधार, बिलोली, मुरबाड, हदगाव, तसंच कल्याणचे एसटी डेपो पूर्णपणे बंद ठेवण्यात आले होते.तर आज सकाळपासून मुंबई येथील मृत कर्मचारी प्रभाकर गायकवाडांना श्रध्दांजली वाहून मुंबई सेंट्रल, परळ डेपोमध्ये एसटी कर्मचा-यांचे धरणे आंदोलन सुरु केले असून  दोन्ही आगरातील एसटी वाहतूक ठप्प झाली आहे.त्यामुळे आता मुंबईचे प्रवासी वाहतुकीवर परिणाम होणार आहे.
 
रिक्षा हटवण्याच्या वादावरुन बुधवारी रिक्षाचालकांनी एसटी चालक प्रभाकर गायकवाड यांना बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत प्रभाकर गायकवाड यांचा मृत्यू झाला. यानंतर एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारलं आहे. या मुजोरी विरोधात आणि न्याय मिळावा म्हणून कर्मचारी वर्गाने हा मोठा बाद पुकारला आहे. 
 
आंदोलनादरम्यान चालक आणि वाहकांनी सुरक्षा देण्याची मागणी केली. परंतु एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. तर यावर राज्य सरकारने लवकर पावले उचलली नाही तर मोठा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

सर्व पहा

नवीन

मंदिरे पाडण्याबाबत अजित डोवाल यांचे आतापर्यंतचे सर्वात मोठे विधान

पुणे निवडणुकीसाठी पवार कुटुंब एकत्र आले, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध केला

LIVE: पुणे-पीसीएमसीमध्ये अजित पवारांचा पैशाच्या ताकदीबाबत भाजपवर गंभीर आरोप

गोरेगाव पश्चिम येथील घरात फ्रिजचा स्फोट, तीन जणांचा मृत्यू

मोफत वैद्यकीय उपचारांपासून ते मोफत हेल्मेटपर्यंत, हे ५ प्रमुख नियम २०२६ पासून तुमचा रस्ता प्रवास सोपा करतील

पुढील लेख
Show comments