Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्य सरकार ची मोठी घोषणा आता ITI विद्यार्थ्यांना मिळणार 500 रुपये विद्यावेतन

Webdunia
मंगळवार, 27 डिसेंबर 2022 (10:58 IST)
राज्य सरकारने शासकीय आयटीआय संस्थेतील विद्यार्थ्यांना अनेक वर्षांपासून मिळणाऱ्या 40 रुपये विद्यावेतन ऐवजी 500 रुपये विद्यावेतन देण्याची घोषणा केली आहे. असा प्रस्ताव विधान परिषदेत देण्याची माहिती कौशल्य विकास मंत्री मंगल प्रताप लोढा यांनी दिली .आयटीआय शासकीय संस्थेतील विद्यार्थाना अनेक वर्ष पासून 40 रुपये विद्यावेतन मिळायचे या विषयावर विधानसभेत आमदार विक्रम काळे, सतीश चव्हाण, बाळाराम पाटील आणि डॉ. सुधीर तांबे यांनी विद्या वेतन वाढवर प्रश्न उपस्थित केला. त्यावर आता शासकीय आयटीआय संस्थेतील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या धर्माच्या विद्यावेतन मध्ये वाढ होणार .
 
 Edited By - Priya Dixit 

संबंधित माहिती

Russia-ukraine war : युक्रेनच्या हवाई दलाचा दावा- खार्किवमध्ये 29 पैकी 28 रशियन ड्रोन पाडले

भालाफेकमध्ये सुमित अंतिल पुन्हा विश्वविजेता

Badminton Ranking: सात्विक-चिराग जोडी जागतिक क्रमवारीत पुन्हा अव्वल स्थानी

या खेळाडूने व्यक्त केली मुख्य प्रशिक्षक बनण्याची इच्छा म्हणाले -

Pune Hit and Run Case : राज्य शुल्क विभागाकडून पुण्यातील कोझी बार आणि ब्लॅक पब सील

SRH vs KKR : कोलकाताने हैदराबादचा आठ गडी राखून पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला

महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल कधी लागणार शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी सांगितले

लंडनहून सिंगापूरला जाणाऱ्या विमानात एअर टर्ब्युलन्समुळे एका प्रवाशाचा मृत्यू,अनेक जखमी

मनीष सिसोदिया यांना उच्च न्यायालयाचा धक्का, जामीन अर्ज फेटाळला

Covid 19: सिंगापूरमध्ये कहर केल्यावर आता KP1 आणि KP2 प्रकारांच्या संसर्गाचा भारतात शिरकाव

पुढील लेख
Show comments