suvichar

कार झाडावर आदळून अपघातात तिघांचा मृत्यू

Webdunia
मंगळवार, 17 मे 2022 (10:10 IST)
जळगाव जिल्ह्याच्या भडगाव तालुक्यातील पळासखेडा जवळ भरधाव वेगाने जाणारी कार समोर येणाऱ्या गुरांना वाचविण्याच्या प्रयत्नात झाडावर आदळून झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना रविवारी दुपारी घडली आहे. 
 
माहितीनुसार, पळासखेडा येथून चारचाकीने तिघे जण तारवड़े गावाकडे निघाले असता. त्यांची कार वेगात होती. रस्त्यावर समोरून येणाऱ्या गुरांना वाचविण्याच्या प्रयत्नात वाहनाचा वेग जास्त असल्यामुळे त्यांना अंदाज आला नाही आणि त्यांची कार रस्त्याच्या कडेला असलेल्या लिंबाच्या झाडावर जाऊन आदळली आणि या अपघातात तिघांच्या डोक्याला आणि हातापायाला जबर मार लागला.त्यांना तातडीने स्थानिकांनी रुग्णालयात नेले असता त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. किसान लखीचंद जाधव(40) पवन जिंदाल राठोड (26) आणि जितेंद्र काशिनाथ पवार असे या मृतकांची नावे आहेत. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

LIVE: पुण्यात आजपासून १४ दिवसांची जमावबंदी

ऑटो-टॅक्सी चालकांना ४,५०० शिक्षक मराठी शिकवतील; प्रताप सरनाईक यांची मोठी मोहीम जाहीर

Veer Savarkar Jayanti 2026 Speech in Marathi स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती भाषण मराठी

अमेरिका-इराणमधील तणावाचा नवी मुंबई विमानतळावर परिणाम, सेवा पुन्हा सुरू होण्यास विलंब

ST चा प्रवास महागणार? मागील १० दिवसांत ४ वेळा डिझेल दरवाढीमुळे लालपरी संकटात; ३१० कोटींचा बोजा!

पुढील लेख
Show comments