Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अनुदानासाठी मृत महिलेचा पती असल्याचा तिघांनी दावा केला

Webdunia
शुक्रवार, 18 फेब्रुवारी 2022 (14:16 IST)
कोरोनाने गेल्या 2 ते 2.5 वर्षांपासून उच्छाद मांडला आहे. कोरोनामुळे कित्येकाने आपले प्राण गमावले आहे. कित्येक लोकांनी आपल्या जवळच्या माणसांना गमावले आहे. काही कुटुंबातील मुलं अनाथ झाली आहे. त्यांना आधार  देण्यासाठी राज्य सरकार ने कोरोनामुळे मयत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला अनुदान देण्याचे जाहीर केले आहे. त्यासाठी अनुदानाची रक्कम 50 हजार आहे. यासाठी मयत व्यक्तीच्या कुटुंबीयांनी अर्ज करावा लागतो. राज्यभरातून अर्ज मागवण्यात येत आहे. पण काही लोक हे अनुदान मिळविण्यासाठी खोटं अर्ज करत असतानाचे आढळून आले आहे. असाच एक प्रकार बीड मध्ये घडला आहे. येथे अनुदानासाठी बीड येथे एका महिलेचा कोरोनाने मृत्यू झाल्यानंतर मिळणाऱ्या अनुदानासाठी तिघांनी महिलेचा पती म्हणून अर्ज केला आहे. हे पाहून प्रशासनांला देखील धक्का बसला आहे. तर प्रशासनाने हे अर्ज नातं जुळत नसल्यामुळे अर्ज नाकारण्यात आले आहे. हे प्रकार पाहून प्रशासन सतर्क झाले आहे. मयत व्यक्तीच्या कुटुंबातील अर्ज करणाऱ्यांचे सर्व कागदपत्रांची पडताळणी करून कागदपत्रांचा पाठपुरावा घेऊनच अर्ज स्वीकरण्यात येत आहे. बीड मध्ये कोरोनामुळे 2968 जण मृत्युमुखी झाले आहे. शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानासाठी तब्बल 3326 अर्ज प्राप्त झाले आहे. त्यापैकी 2117 अर्ज बरोबर असल्याचे सांगितले जात आहे.  

संबंधित माहिती

Potato Price: बटाट्यामुळे बिघडणार घराचे बजेट, महाग होण्याची शक्यता

नाशिक लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज यांच्यावर ईव्हीएमला हार घातल्या प्रकरणी गुन्हा दाखल

263 कोटी टीडीएस घोटाळा प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने आणखी एक अटक केली

अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट,आप'चा भाजपवर मोठा आरोप

IPL 2024: कोलकाता नाईट रायडर्सचा (केकेआर) सामना सनरायझर्स हैदराबादशी होणार,हेड आणि नरेन यांच्यात रोमांचक लढत

Russia-Ukraine War: रशियाने युक्रेनवर दोन क्षेपणास्त्रे डागली, 10 जणांचा मृत्यू

मान्सून 9 ते 16 जूनदरम्यान महाराष्ट्रात येण्याची शक्यता

नॅशनल आयकॉन सचिन तेंडुलकरने मुलगा अर्जुनसोबत बजावला मतदानाचा हक्क

Lok Sabha Election: आदित्य ठाकरेंचा मोठा दावा, म्हणाले- 'मतदान जाणूनबुजून कमी करवले जात आहे

Lok Sabha Election 2024: राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात दुपारी 1 वाजे पर्यंत 27.78 टक्के मतदान

पुढील लेख
Show comments