Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चारचाकी पुलाच्या खड्ड्यात पडून चोघांचा दुर्देवी अंत

Webdunia
सोमवार, 14 जून 2021 (18:58 IST)
पावसाचे पाणी खड्ड्यात साचून हिंगोली राज्य महामार्गावरील पुलाचे काम सुरु असताना पुलाच्या खड्यात गाडी पडून चार जणांचा दुर्देवी अंत झाला. ही घटना कला रात्री बाराच्या सुमारास हिंगोली सेनगाव जवळ घडली.मृत्यू झालेले चार ही जण लोणार तालुक्यातील खळेगाव,पळखेला येथील रहिवाशी आहेत.
 
त्या पुलावर कोणताही बोर्ड न लावल्यामुळे ही दुर्देवी घटना घडल्याचे सांगत आहे.या खड्ड्यात वेगाने चालणारी चारचाकी पडली त्यामुळे त्या गाडीत बसलेल्या चौघांचा जीव खड्ड्यात साचलेल्या पाण्यात पडल्याने गुदमरून मृत्यू झाल्याचे समजले.पुढील तपास कार्य सुरु आहे.  
 
मयत झालेले विजय ठाकरे,गजानन सानप,त्र्यंबक थोरवे आणि एक अजून लोणारच्या रहिवासी असे आहे .रस्त्यावर कोणतीही वाहतूक नसल्याने हा प्रकार फार उशिरा समजला आणि त्यांना मदत मिळे पर्यंत खड्याच्या पाण्यात बुडून चोघांचा दुर्देवी अंत झाला.
 

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments