Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन होताच कामा नये - भाई जगताप

The whole of Maharashtra should not be locked down - Bhai Jagtap
Webdunia
शुक्रवार, 2 एप्रिल 2021 (14:50 IST)
महाराष्ट्रात कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन लावण्याच्या उपायाला काँग्रेसनं कडाडून विरोध केलाय. लॉकडाऊनला काँग्रेसचा विरोध आहे, अशी स्पष्ट भूमिका मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी मांडलीय.
 
भाई जगताप म्हणाले, "लॉकडाऊनच्या बाबतीत वेगवेगळे सूर आणि प्रवाह ऐकायला मिळत आहेत. पण काँग्रेसचे स्पष्ट मत आहे की, लॉकडाऊन होताच कामा नये."
 
"मागच्या लॉकडाऊनमध्ये जनतेने आयुष्यभर जे जमवलं होतं, ते वापरुन कसाबसा आपला संसार चालवला होता. पण आता जर पुन्हा लॉकडाऊन झाले, तर मात्र त्याचे गंभीर परिणाम सर्वसामान्य नागरिकांवर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर होतील. म्हणून लॉकडाऊन होताच कामा नये," असंही भाई जगताप पुढे म्हणाले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chaitra Navratri 2025 भारतातील दहा प्रमुख श्रीराम मंदिर

Gudi Padwa 2025 Rangoli Designs गुढीपुढे काढण्यासाठी रांगोळी डिझाईन

हिंदू नववर्षापूर्वी घरातून बाहेर काढून टाका या ७ वस्तू, जीवनात सुख-समृद्धी येईल

फाटलेले ओठ गुलाबी करण्यासाठी नारळाच्या तेलात हे मिसळून लावा

नारळ पाणी कोणी पिऊ नये पिण्यापूर्वी त्याचे तोटे जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: दादर येथे तरुणीची इमारतीवरून उडी घेत आत्महत्या

मुंबई: दादर येथे बी.कॉम.च्या तृतीय वर्षाच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

दिशा सालियन मृत्यू प्रकरणात वडिलांच्या याचिकेवर आज उच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी आज

बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांची प्रकृती बिघडली

वक्फ दुरुस्ती विधेयकावर महाराष्ट्रात सुरक्षा यंत्रणा सतर्क

पुढील लेख
Show comments