Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

या सरकारचा राज्यातील जनतेला त्रास झाला आहे : नितेश राणे

Webdunia
शुक्रवार, 12 मार्च 2021 (21:30 IST)
करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने १४ मार्चला होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा  केल्याची घोषणा केल्यावर पुण्यासह राज्यभरातील विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आश्वासनानंतर आता २१ मार्च रोजी ही परीक्षा होणार आहे. यातच आता भाजप आमदार नितेश राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला असून, या सरकारचा राज्यातील जनतेला त्रास झाला आहे, अशी टीका त्यांनी केली आहे. 
 
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला परीक्षा पुढे ढकलायची होती, तर मग हॉलतिकिटे कशाला काढली? विद्यार्थ्यांचे झालेले नुकसान सरकार भरून देणार का?, अशी विचारणा नितेश राणे यांनी केली. परीक्षा पुढे गेल्यामुळे विद्यार्थ्यांचे आर्थिक नियोजन बिघडले आहे. राज्य सरकारने याची नुकसान भरपाई दिली पाहिजे, अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments