Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हे तर भाजपाचे आंदोलन राजकीय नैराश्यातून आहे

Webdunia
शुक्रवार, 22 मे 2020 (15:27 IST)
राज्यभरात भाजपा कार्यकर्ते माझं अंगण रणांगण या आंदोलनात सहभागी झाले आहेत. दरम्यान, या आंदोलनावर सत्ताधारी पक्षांनी टीका केली आहे. “भाजपाचे आंदोलन राजकीय नैराश्यातून आहे,” अशी टीका शिवसेनेनं केली आहे.
 
“भाजपाचे आंदोलन राजकीय नैराश्यातून आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकार सर्व स्तरावर शिकस्त करत आहे. याबाबत केंद्र सरकार व राज्य सरकार एकत्र काम करत आहे. जीएसटीचे पैसे केंद्रानं दिले नाहीत. ते त्वरित देण्यात यावेत. पॅकेज जाहीर झालं ते ४० दिवसांनी. अजूनही गाईडलाईन नाहीत. याउलट आरोग्य व जीवनावश्यक सुविधांचा मेळ राज्य सरकारनं घातला. केंद्र सरकारनं स्थलांतरित मजुरांचा विचार २१ मार्चला केला असता वा १ मे रोजी काही धोरण व पावलं उचलली असती, तर मजुरांची दैना झाली नसती,” असं नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पापमोचनी एकादशी २०२५: योग्य तारीख, शुभ वेळ आणि पूजेची पद्धत जाणून घ्या

मंगळसूत्र आणि भांग भरणे विधी

शनी गोचरमुळे या ३ राशींचे भाग्य बदलेल, सूर्य आणि बुध ग्रहाच्या कृपेने ते होतील श्रीमंत

श्री अक्षरावरून मुलांची नावे अर्थासकट

तेनालीराम कहाणी : तेनाली राम आणि रसगुल्लाचे मूळ

सर्व पहा

नवीन

अंतराळातून परतल्यानंतर भारतात पण या, पंतप्रधान मोदींनी सुनीता विल्यम्सना लिहिले पत्र

LIVE: औरंगजेबाची कबर या लढाईत नागपूर आगीने पेटले

नागपूर हिंसाचाराबद्दल उपमुख्यमंत्री शिंदे यांचे विधानसभेत मोठे विधान

धार्मिक सण शांतता आणि सहिष्णुतेने साजरे करा, मुख्यमंत्री फडणवीस यांचे जनतेला आवाहन

Nagpur violence : 'येथे कधीही जातीय दंगली झाल्या नाहीत, लोकांनी कोणाच्याही भडकावण्यावर विश्वास ठेवू नये म्हणाले आझमी

पुढील लेख
Show comments