Dharma Sangrah

हे फक्त सोयीचे राजकारण, खोटी प्रतिमा निर्माण करण्याचा प्रकार : नवाब मलिक

Webdunia
गुरूवार, 27 जानेवारी 2022 (15:16 IST)
टिपू सुलतानच्या नावाने भाजप राजकारण करत आहेत. भाजपची ही दुहेरी भूमिका या मुद्द्यावर दिसून आली आहे. कर्नाटकात येडुरीयप्प्पा टिपू सुलतान यांची जयंती साजरी करत राहिले. पण मुख्यमंत्री झाल्यानंतर मात्र त्यांनी हा निर्णय बदलला. राष्ट्रपतींनीही आपल्या भाषणात टिपू सुलतानचा उल्लेख करताना शहीद दर्जा देणारा उल्लेख आहे. हे फक्त सोयीचे राजकारण केले जात असून खोटी प्रतिमा निर्माण करण्याचा प्रकार असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.
 
टिपू सुलतान यांनी इंग्रजांसमोर कधीही आत्मसमर्पण स्विकारले नाही. इंग्रजांशी लढाई करतानाच ते शहीद झाले होते, ही वास्तविकता आहे. पण आता भाजपकडून खोटी प्रतिमा निर्माण करण्याचा हा प्रकार असल्याचे ते म्हणाले. सध्या जो वाद केला जातो आहे, ते राजकारण आहे, असाही आरोप त्यांनी केला.
 
मी काही चुकीचे बोललो असेन, तर भापजपने राष्ट्रपती भवनासमोर ठिय्या आंदोलन करावे, अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली. जाणीवपूर्वक विवाद निर्माण करून अपमान केला जात आहे, असेही ते म्हणाले. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात 14 वर्षांच्या मुलीवर बलात्कार, आरोपीला अटक

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याचा लाच घेताना व्हिडिओ प्रसिद्ध केला

सरकारने इंडिगोविरुद्ध कडक कारवाई केली; एअरलाइनने 10 टक्के उड्डाणे कमी केली

महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांच्या मतदार यादीच्या तारखा बदलल्या, नवीन वेळापत्रक जाहीर

UIDAI चा मोठा निर्णय, आधार फोटोकॉपी बंद होणार; नवीन नियम जाणून घ्या

पुढील लेख
Show comments