Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मराठा मोर्चा : परतीच्या वाटेवर अपघात ५ ठार

Webdunia
गुरूवार, 10 ऑगस्ट 2017 (13:16 IST)

मुंबईत मराठा मोर्चा जोरात झाला.त्याचा परिणामही लगेच दिसला मात्र यात परतीच्या वाटेवर असेलेल्या ५ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. वडाळ्यात  ट्रकने दिलेल्या धडकेत चेंबूरमधल्या दोघांचा मृत्यू झाला आहे. तर येवला-औरंगाबाद मार्गावर झालेल्या तिहेरी अपघात झाला. यामध्ये  तिघांचा मृत्यू झाला आहे. तर इतर  चोघे  गंभीर जखमी झाले आहेत.

अपघातात सापडलेले  सातही जण मुंबईतला मराठा मूकमोर्चावरून घरी परतत होते. यावेळी ट्रक आणि 2 कारमध्ये सकाळी 7 च्या सुमारास अपघात झाला.

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

पुढील लेख
Show comments