Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अजितदादांना त्रास, कारण मागचं सरकार तेच चालवत होते - एकनाथ शिंदे

Webdunia
बुधवार, 17 ऑगस्ट 2022 (10:00 IST)
"हे सर्वसामान्यांचं सरकार आहे ही भावना जनतेच्या मनात तयार झाली आहे. मात्र अजितदादांना त्रास होणं स्वाभाविक आहे, कारण मागचं सरकार तर तेच चालवत होते, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर टीका केली आहे.
 
महाराष्ट्र सरकारवर अजित पवार यांनी नुकतीच टीका केली होती. या सरकारच्या काळात केवळ स्थगिती देण्यात येत आहे, याकडेही पवारांनी लक्ष वेधलं होतं. त्याला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे यांनी पवार यांच्यावर निशाणा साधला.
 
ते म्हणाले, "लोकशाहीत तत्त्वं असतात, भूमिका असते, विचार असतो. आमचं सरकार एका भूमिकेतून, बाळासाहेबांच्या भूमिकेतून स्थापन झालं आहे. आमची भूमिका जनतेला पटली नसती तर आज राज्यभरात आमच्या आमदार-खासदारांचं स्वागत झालं असतं का?"
 
पण, सरकार चुकीचं काम करत असेल तर सल्ला देण्याचा अधिकार नक्कीच विरोधकांना असल्याचंही शिंदे यावेळी म्हणाले. 
 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments