Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अद्यापही काही ठिकाणी शिस्त पाळली जात नाही

Webdunia
शुक्रवार, 27 मार्च 2020 (22:46 IST)
उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत म्हटलं की आपण करोनाच्या महत्त्वाच्या टप्प्यात आपण पोहोचलो असल्याचं सांगितलं. 
 
मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की 24 तासं दुकानं सुरु ठेवणे हा आपल्या सरकारचा धाडसी निर्णय आहे. जनतेच्या विश्वासावर हा निर्णय घेतला आहे. मात्र अद्यापही काही ठिकाणी शिस्त पाळली जात नसल्याची खंत व्यक्त केली आहे.
 
जीवनाश्यक वस्तूंची दुकान 24 तास सुरु राहणार आहेत हे वारंवार सांगत असल्यावरही काही ठिकाणी कारण नसताना गर्दी होतं आहे पण असे करु नका असं आवाहन वारंवार करत आहोत, लोकांनी परिस्थिीतचं गांर्भीय समजावं, असं देखील म्हणाले.
 
जनतेची वागणूक बघून धक्का बसत असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. आणि लोकांना नियमाचे पालन करण्याची विनंती केली. 

संबंधित माहिती

शरद पवार यांनी पीएम नरेंद्र मोदी यांच्यावर टाकला कटाक्ष, म्हणले-'जेव्हा सीएम होते तेव्हा विकास मध्ये रुची होती आणि आता तर बस....'

मधुमेह, हृदय, लिव्हर यासह अनेक आजारांसाठी 41 औषधे स्वस्त करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर नेपाळने बंदी घातली

घरात झोपले होते लोक, कॉलोनीमधील जनरेटरमध्ये लागली आग

निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सामानाची झडती

दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर महायुतीची प्रचारसभा,राज ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी एकत्र एकाच मंचावर

पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा होर्डिंग कोसळले, सुदैवाने जीवित हानी नाही

सात्विक-चिराग जोडीने उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले

Russia-China: रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी घेतली शी जिनपिंग यांची भेट

SRH vs GT : पावसामुळे सनरायझर्स हैदराबादला प्लेऑफमध्ये

पुढील लेख
Show comments