Marathi Biodata Maker

भाजपने जनतेचा अपेक्षाभंग केला - उद्धव ठाकरे

Webdunia
मंगळवार, 1 नोव्हेंबर 2016 (09:15 IST)
देशातील जनता निराश झाली आहे. लोकांच्या मनात भाजपने अपेक्षाभंग केल्याची भावना निर्माण झाल्याची टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना लोकांशी संवाद साधून भाजपविषयीच्या या वास्तवाची तपासणी केल्याचा दावाही उद्धव यांनी केला आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत उद्धव यांनी गोव्यातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी उद्धव यांनी राज्य सरकारच्या गेल्या दोन वर्षातील कामगिरीविषयी असमाधान व्यक्त केले. फडणवीस सरकारला सत्तेत येऊन दोन वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीत जनता सराकारच्या कामगिरीविषयी समाधानी असल्याचा दावा केला होता. हे सरकार काही तरी करते आहे अशी जाणीव लोकांमध्येही निर्माण झाल्याचेही त्यांनी म्हटले होते. मात्र, मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधी करून सरकारला नेहमीप्रमाणे घरचा आहेर दिला आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

Tata ची सर्वात परवडणारी कार लाँच, Tata Tiago 2026 Facelift मध्ये ६ एअरबॅग्ज आणि ३६०° कॅमेरा वैशिष्ट्यांचा समावेश

विक्रमी नफा होऊनही, मुकेश अंबानी यांनी सलग सहाव्या वर्षी पगार घेतलेला नाही

बहुतांश शेतकरी सोयाबीन पेरताना या चुका करतात; उत्पादन वाढवण्यासाठी जूनपूर्वीच करा ही सोपी तयारी

रिलायन्सचे सरकारी तिजोरीत ₹२.१६ लाख कोटींचे योगदान, सीएसआर खर्चातही वाढ

रिलायन्सने केली एक लाख हून अधिक नवीन नोकऱ्यांची भरती, हरित ऊर्जा क्षेत्रात दोन लाख नोकऱ्या निर्माण होण्याची अपेक्षा

पुढील लेख
Show comments