Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात अवकाळी अस्मानी संकट, पुढील तीन दिवस पावसाचे

Webdunia
रविवार, 11 डिसेंबर 2022 (17:33 IST)
राज्यावर पुन्हा अस्मानी संकट येण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर चक्रीवादळात झाले आहे. याला मंदोस असे नाव देण्यात आले आहे. राज्यात पुढील आठवड्यात या चाकरी वादळाचा फटका बसू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात पुढील तीन दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 
 
चक्रीवादळ तामिळनाडूच्या किनारपट्टीला धडकणार असून राज्यातील 13 जिल्ह्याना अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईत या चक्रीवादळामुळे हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. चक्रीवादळाचा वाऱ्याचा वेग 65 ते  85 किमी प्रतितास असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 
 
येत्या 12 डिसेंबर रोजी मुंबईत विजांचा कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवली आहे.  तसेच 12,13,14 डिसेंबर रोजी  मध्य प्रदेश आणि गुजरातच्या काही भागात पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.  
 
तसेच राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे.  राज्यात कोकण , मुंबई, पुणे, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. 
 
Edited by - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments