Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लवकर निकाल लागतील, शिक्षणमंत्र्यांची सावध भूमिका

Webdunia
शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017 (17:21 IST)

मुंबई विद्यापीठाच्या निकालासाठी डेडलाईन देणार नसून, लवकर निकाल लागतील अशी सावध भूमिका शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी घेतली आहे. या शिवाय सर्व निकाल लागल्यानंतर कुणी दोषी आहे का याची चौकशी करून राज्यपाल कारवाई करतील असे स्पष्ट केले आहे. दुसरीकडे  तावडेंच्या अशा भूमिकेमुऴे त्यांनाही विद्यापीठाच्या कारभारावर विश्वास उरला नाही का असा प्रश्न विचारला जात आहे. 

मुंबई विद्यापीठाच्या निकालासाठी आधी 31 जुलै, मग 5 ऑगस्ट आणि त्यानंतर 15 ऑगस्ट अशा डेडलाईन्स दिल्या होत्या. मात्र या तीनही डेडलाईन्स मुंबई विद्यापीठाकडून पाळल्या गेल्या नाहीत. अजूनही अनेक विषयांचे निकाल जाहीर होणं बाकी आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments