Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लातूर पाणी प्रश्न सोडवणे गरजेचे

Webdunia
रेल्वेने पाणी आणावे लागले हा कलंक असून तो पुसायचा आहे. लातूरला पाणी प्रश्न मिटवायचा आहे असे  असे नवे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत सांगतात. श्रीकांत यांनी काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारीपदाचा पदभार स्विकारला. कालच लातूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभारही त्यांनी स्विकारला.
 
लातुरकरांना रेल्वेने पाणी पुरवले गेले हे कर्ज आहे, त्याचा बोजा आहे असे जिल्हाधिकार्‍यांना वाटते. लातुरात पाण्याची समस्या आहे. ती मार्गी लावायची आहे. यासोबतच कचरा नियोजनाचाही प्रशन आहे. तोही मार्गी लावायचा आहे असं ते सांगतात.लातूरचा पाणी प्रश्न हा सर्वात मोठा प्रश्न आहे.

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments