Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोट्यावधीचं वीजबिल थकल्याने कबनूरचा पाणीपुरवठा बंद

Webdunia
सोमवार, 16 मे 2022 (21:40 IST)
कबनुरकबनूर ग्रामपंचायत च्या निष्काळजीपणाचा फटका संपूर्ण कबनूर गावाला बसला आहे. जलस्वराज योजनेवरील कोट्यावधीचे वीजबिल ग्रामपंचायती कडून थकित राहील्यामुळे संपूर्ण गावाचा वीज पुरवठा खंडित झाला असून आजचा पाचवा दिवस आहे. त्यामुळे कबनूर गावांमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.  
 
योजनेवरील पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी ग्रामपंचायच्या वतीने या दोन दिवसांमध्ये साडेबारा लाख रुपये भरण्यात आलेला आहे. आणखी साडेसात लाख रुपये भरल्यानंतरच योजनेवरील विद्युत पुरवठा सुरू होईल, असे विद्युत कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी गणपत आदलिंग यांनी दिली. शनिवार-रविवार सुट्टी असल्यामुळे सोमवारी कदाचित ग्रामपंचायतीकडे रक्कम भरल्यानंतरच नागरिकांना पाण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे.

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

पुढील लेख
Show comments