Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात अतिवृष्टीचा इशारा, हवामान खात्याची माहिती

Webdunia
मंगळवार, 17 सप्टेंबर 2019 (15:46 IST)
राज्यभरात 18 ते 20 सप्टेंबर या कालावधीत अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. मुंबई, ठाणे, कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मुसळधार ते अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
 
मुंबई परिसरात गेल्या दोन ते तीन दिवसांमध्ये पावसाचा जोर कमी झाला आहे. तर नवी मुंबई, ठाणे आणि डोंबिवली परिसरातही पावसाची रिमझिम सुरू आहे. तर रायडमध्येही पावसाची संततधार सुरू आहे. दरम्यान, गेल्या 24 तासांमध्ये मुंबई आणि उपनगर परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. तर ठाणे, कल्याण, पनवेलच्या काही भागांमध्ये मध्यम ते मुसधार स्वरूपाचा पाऊस झाला असल्याची माहिती हवामान विभागाचे उपमहासंचालक के.एस.होसाळीकर यांनी दिली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ram Navami 2025 Recipe घरीच तयार करा आम्रखंड

प्रभू श्रीराम यांच्या जन्माचे ५ खरे पुरावे

बेडरूममधील या 3 चुकांमळे तुमचे वैवाहिक जीवन बिघडेल

कांदा खाल्ल्यानंतर तोंडाला दुर्गंधी येत असेल तर हे 10 सोपे उपाय करून पहा

बटाटे वाफवतांना कुकर काळे पडते? या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

आई-वडिलांसोबत भारतात आलेली महिला बेकायदेशीर स्थलांतरित नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

भाजप नेते किरीट सोमय्या यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली

एफआयआर रद्द करण्यासाठी कुणाल कामराने मुंबई उच्च न्यायालयात घेतली धाव

LIVE: महाराष्ट्रात भाजप नेत्याला धमक्या मिळाल्या

माथेफिरू प्रियकराने रस्त्यावर प्रेयसीवर चाकूने हल्ला केला

पुढील लेख
Show comments