Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वीकेंड लॉकडाऊन फारसं प्रभावी नाही- केंद्राने महाराष्ट्राला सांगितलं

Webdunia
मंगळवार, 6 एप्रिल 2021 (18:40 IST)
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यात वीकेंड लॉकडाऊन फारसं प्रभावी ठरत नाही असं केंद्राने महाराष्ट्राला सांगितलं होतं. राज्यात वीकेंडला पूर्ण लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. मात्र या निर्णयापूर्वी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत राज्याने यासंदर्भात मौन बाळगलं होतं. 
 
लॉकडाऊन लागू करण्यापेक्षा कठोर पद्धतीने कंटेनमेंट रोखण्यावर भर व्हावा असं केंद्राने सुचवलं होतं. नाईट कर्फ्यू, वीकेंड लॉकडाऊन या गोष्टींचा मर्यादित प्रभाव पडतो. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना पत्र लिहून राज्यातल्या गंभीर परिस्थितीसंदर्भात विचारणा केली होती.
 
देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण राज्यात सापडत आहेत. देशातल्या एकूण कोरोना रुग्णांपैकी 55.11 टक्के रुग्ण राज्यात आहेत.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments