Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात शाळा कधी सुरु होणार ? आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली

Webdunia
रविवार, 16 जानेवारी 2022 (15:25 IST)
सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव सगळी कडे वाढत आहे. राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला पाहता आणि लहान मुलांची काळजी घेता राज्यातील शाळा 15 फेब्रुवारी पर्यंत बंद करण्यात आल्या आहेत. राज्य सरकारने राज्यातील शाळा बंद करण्याच्या निर्णयावर अनेकांनी विरोध केला आहे. या वर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी महत्तवाची माहिती दिली. टोपे म्हणाले की, राज्यात 15 दिवसांनी कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतल्यावर काही राज्याचे मुख्यमंत्री निर्णय घेतील. 
सध्या 15 ते 18 वयोगटाच्या मुलांचे लसीकरण सुरु करण्यात आले आहे. आता पर्यंत 42 टक्के मुलांना लसीकरण देण्यात आले आहे. सध्या 90 टक्के लोकांना लसीकरण केले आहे. ज्यांनी अद्याप लस घेतलेली नाही. त्यांना लसीकरणासाठी प्रवृत्त केले जाणार असल्याचे आरोग्यमंत्री टोपे म्हणाले.   
 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments