Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शिंदे गटाने मंत्रीपद का नाकारले नाही? संजय राऊत यांनी सांगितले

Webdunia
सोमवार, 10 जून 2024 (17:01 IST)
देशात तिसऱ्यांदा एनडीएचे सरकार स्थापन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. मोदी मंत्रिमंडळ 3.0 मध्ये शिंदे गटाचे शिवसेनेचे नेते प्रतापराव जाधव यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यंदा राष्ट्रवादीतील एकाही नेत्याला स्थान मिळाले नाही.

एनडीएचे सरकारही स्थापन झाले, पण त्यात अजित पवार गटातील एकाही नेत्याचा समावेश नव्हता. शिंदे गटाने राज्यमंत्रिपद का स्वीकारले, तर अजित गटाने पद नाकारले, या बाबत ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी मोठं वक्तव्य केलं आहे. 
 
ते म्हणाले, अजित पवार यांच्याकडे 1 जागा आहे आणि एकनाथ शिंदे यांच्या कडे 7 जागा आहे. हे सर्व लोक विकले गेले आहे. एकनाथ शिंदे यांनी आदर म्हणून अजित पवार यांच्या प्रमाणे राज्यमंत्रीपद नाकारले असते यंदाच्या मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्राला काहीच मिळाले नाही.   
 
संजय राऊत पुढे म्हणाले की, केंद्रातील सरकार हे मोदी किंवा भाजपचे नाही तर एनडीएचे आहे. मंत्रिमंडळ किती काळ टिकणार हे पाहणे बाकी आहे. परिस्थिती पाहता हे प्रकरण गंभीर असल्याचे दिसून येत आहे. या भांडणात देशाचे नुकसान झाले आहे.
 
दिल्लीत शपथविधी सोहळा सुरू असताना काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला झाला. लोकसभा निवडणुकीदरम्यान अमित शहा म्हणाले होते की, काश्मीरमध्ये शांतता आहे. जम्मू-काश्मीर आणि मणिपूरची चिंता नाही, त्यांना फक्त सरकार बनवायचे आहे, शेअर बाजार चालवायचा आहे आणि जनतेचा पैसा वाया घालवायचा आहे.
 
 
Edited by - Priya Dixit  
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

काय सांगता, मुंबईत 1 कोटींचा फ्लॅट, ऑडी कार, गुजरात पोलिसांनी करोडपती चोर पकडला

संजय राऊत यांनी केले लालू यादवांच्या विधानाचे समर्थन म्हणाले-

लाडकी बहीण योजनेचा लाभ कोणाला मिळू नये,विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र गोवा प्रदेश प्रमुख गोविंद शेंडे यांचे वादग्रस्त विधान

विराट कोहली नरेंद्र मोदींना म्हणाला, 'अहंकारामुळे माणूस खेळापासून दूर जातो'

NEET-UG परीक्षेच्या काऊन्सिलिंगला अजूनही सुरुवात नाही, नेमकी कधी होणार याचीही माहिती नाही

सर्व पहा

नवीन

IND vs ZIM : भारत झिम्बाब्वे विरुद्ध सलग चौथा सामना जिंकण्यासाठी उतरणार

कसारा स्टेशन वर दोन भागात विभागली पंचवटी एक्सप्रेस, इंजनसोबत गेली एक बोगी

विदर्भ-मराठवाडा विकास महामंडळे कुठे रखडली? नेमकी का गरजेची आहे ही व्यवस्था?

कोण आहे देवप्रकाश मधुकर? हाथरस प्रकरणात अटक करण्यात आली आहे

युके निवडणुकीतल्या पराभवानंतर ऋषी सुनक यांचं राजकीय भवितव्य काय असेल

पुढील लेख
Show comments