Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सत्तासुंदरी हातातून गेल्याने शेलार यांच्यासह भाजपची अवस्था भ्रमिष्टा सारखी झाली

Webdunia
शुक्रवार, 25 डिसेंबर 2020 (09:13 IST)
राजू शेट्टींवर विधानपरिषदेसाठी दलालांचे तुणतुणे वाजवण्याची वेळ आली आहे, अशी टीका करणाऱ्या भाजप नेते आशिष शेलारांवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पलटवार केला आहे. सत्तासुंदरी हातातून गेल्याने शेलार यांच्यासह भाजपची अवस्था भ्रमिष्टा सारखी झाली आहे, अशी टीका राजू शेट्टी यांनी केली आहे. 
 
राजू शेट्टी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आशिष शेलार यांच्या टीकेचा समाचार घेतला आहे. आशिष शेलार यांच्या हातून सत्तासुंदरी गेली आहे. त्यामुळे शेलारसह त्यांच्या टोळक्याची अवस्था भ्रमिष्टा सारखी झाली आहे. भाजप नेत्यांना ध्यानीमनी नुसती सत्ताच दिसत आहे, अशी टीका शेट्टी यांनी केली.
 
आशिष शेलार यांची स्वत:ची अवस्था ‘पिंजरा’ सिनेमातील मास्तरांसारखी झाली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या पदासाठी शरद पवारांचे पाय चाटण्यासाठी कोण गेले होते? असा सवाल शेट्टी यांनी केला. आम्ही शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर लढा देत आहोत, ते अदानी-अंबानीसाठी लढा देत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ram Navami 2025 Recipe घरीच तयार करा आम्रखंड

प्रभू श्रीराम यांच्या जन्माचे ५ खरे पुरावे

बेडरूममधील या 3 चुकांमळे तुमचे वैवाहिक जीवन बिघडेल

कांदा खाल्ल्यानंतर तोंडाला दुर्गंधी येत असेल तर हे 10 सोपे उपाय करून पहा

बटाटे वाफवतांना कुकर काळे पडते? या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

LIVE: दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा मोठा निर्णय

CSK vs DC: सीएसकेचा 25 धावांनी पराभव करत दिल्लीने तिसरा विजय नोंदवला

तनिषा भिसे मृत्यू प्रकरण : अशी घटना रोखण्यासाठी एसओपी तयार करण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन

धनंजय मुंडेंना करुणा मुंडेंना पोटगी द्यावी लागेल, माझगाव सत्र न्यायालयाचा आदेश

नागपुरात रामनवमीसाठी वाहतूक पोलिसांनी जारी केली ऍडव्हायजरी, वाहतूक कुठे वळवणार ते जाणून घ्या

पुढील लेख
Show comments