Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आधी बिअरचे पाणी थांबवा : राजू शेट्टी

Webdunia
शुक्रवार, 4 सप्टेंबर 2015 (11:18 IST)
बिअरसाठी देण्यात येणारे पाणी आधी थांबवा, त्यानंतर साखर कारखान्यांचे गाळप बंद करण्याची भाषा करा, असा टोला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सरकारला लगावला आहे.
 
कारखान्यांना धरणातून पाणी देणार नाही, त्यांचे गाळप थांबविण्यात येईल, असे राज्याचे कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितले होते. याबाबत शेट्टी म्हणाले, एक लिटर बिअरसाठी ६७ लिटर पाणी लागते. त्यापेक्षा कमी पाणी साखर निर्मितीला लागते. आता ऊसाचे पिक आले असल्याने ऊसासाठी जादा पाणी जात असल्याच्या आरोपात तथ्य नाही. त्यामुळे आधी बिअर निर्मितीसाठी सुरु असणारा पाण्याचा वापर थांबवा त्यानंतर साखर कारखान्यांचे थांबवावे, अशी मागणी शेट्टी यांनी केली आहे.
 

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments